महापालिका निवडणुकीचा प्रचार आज थंडावला. नवी मुंबई आणि संभाजीनगरसाठी 11 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. प्रचारासाठी शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी दोन्ही शहरात सभा घेतल्या. जलसंपदा मंत्री अजित पवार यांनी तर संभाजीनगरात धक्कादायक विधान केलं. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि जैस्वाल गटाला सत्ता दिली तर शहराला 24 तास पाणीपुरवठा करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. म्हणजे याचा अर्थ असा होतो की, शहराला पुरवठा करण्यासाठी पुरेसं पाणी आहे. मात्र युतीची सत्ता असल्याने ते पाणी द्यायचं नाही, अशी भूमिका आघीडीने घेतली आहे. चला या निमीत्ताने झारीतले शुक्राचार्य जनतेला दिसले. तसंच राष्ट्रवादीच्या नेतृत्वाचं पाणीही जोखता आलं.
मुख्यमंत्र्यांनीही नवी मुंबईत वाढिव एसएफआयचं आश्वासन देताना आपण वाढपी असल्याचं सांगत मतदारांना एक प्रकारे काँग्रेसकडेच सत्ता सोपविण्याचे निर्देशच दिले. निवडणुकीत आश्वासनं काही नवी नाही. मात्र मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी आपण सत्ता कशा प्रकारे वाकवू शकतो याचीच प्रचिती दिली. नाही तरी काँग्रेस आघाडीच्या या राज्यात काही दिल्याशिवाय काही मिळत नाहीच. त्याला ही निवडणूक तरी कशी अपवाद ठरेल. अर्थात काँग्रेसच्या रक्तातच हा गुण आहे, असं म्हटलं तरी अतिशयोक्ती ठरणार नाही. कारण देशाला जे काही स्वातंत्र्य मिळाले ते काँग्रेस मुळेच मिळाले असा दावा काँग्रेसवाले अगदी देश स्वातंत्र्य होण्याच्या पूर्वीपासून करताहेत. बरं हे स्वातंत्र्य कसं मिळालं तर पाकिस्तान देवून. या न्यायाने काही दिल्याशिवाय काही मिळत नाही, हे खरंच.
काँग्रेसचे हे वाढपी मुख्यमंत्री सांगतात की ओळखीचा वाढपी असल्यावर शेवटच्या पंगतीत शेवटच्या रांगेत असला तरी बुंदी मिळते. आता ही बुंदी पात्रात पाडायची म्हणजे काँग्रेसला मत द्यावं लागणार असाच हा इशारा आहे. मात्र वाढप्याचाही हा काय नादानपणा म्हणायचा, राज्य चालवता आणि महापालिकेसाठीही तुमची औकात काय आहे ती दाखवून देता. महापालिका विरोधकांच्या ताब्यात असल्यावर विकास कामांना खीळ घालायची, सरकारकडून सहकार्य करायचे नाही. आणि पुन्हा विकास झाली नाही अशी बोंब ठोकायची. ही दुटप्पी नीती आता जगजाहीर झाली आहे. त्यामुळे जनतेनेही काँग्रेसची ही कुल्हेकुई ओळखून त्यांना त्यांची जागा दाखवून देणं गरजेचं आहे.
खमंग फोडणी - लग्न सराई आता सुरू झालेली आहे. त्यातल्या काही तिथी तर अगदीच दाट आहेत. त्यामुळे लग्नातच्या ठिकाणी पाहुणेमंडळींची मोठी धांदल उडणार आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्याने लग्नाच्या ठिकाणी पोचण्यासाठी घामाघूम होत आणि धावपळ करत जावं लागणार. लग्न लावल्यानंतर पंगतीला बसल्यावर अशोकरावांचा शोध घ्या. दिसल्यावर त्यांना हात दाखवा. आणि वाढिव बुंदी ताटात पाडून घ्या. कारण राज्याला आता नवा वाढपी मिळालाय. घ्या बुंदी.
Friday, April 9, 2010
Friday, March 26, 2010
अमिताभची उपस्थिती, काँग्रेसला (अ)शोक
मागील दहा वर्षात राज्यातल्या आघाडी सरकारने केलेले दाखवण्यासारखे एकमेव काम म्हणजे वांद्रे - वरळी सी लिंक. अर्थात हा प्रकल्प युतीने मंजूर केला तेव्हाचा त्याचा खर्च आणि नंतर प्रकल्प रेंगाळल्यामुळे त्याचा वाढलेला खर्च हा भाग आपण येथे विचारात घ्यायचा नाही. बरं, दहा वर्षात एकच काम झालं आहे. त्यामुळे एखाद्या दांपत्याला दहा वर्षानंतर अपत्य झालं तर त्यांना जेवढा आनंद होईल तसाच आनंद आघाडी सरकारला व्हावा, यात काही नवल नाही. कारण बाकीच्या आघाडीवर सगळा आनंदीआनंदच आहे. त्यामुळे या एका सी - लिंकचेच चार - चार वेळा उदघाटन करणं सुरू आहे. कधी त्याला राजीव गांधींचे नाव द्या, कधी आठ लेन सुरू झाल्या त्याचा कार्यक्रम कर असे उद्योग आता सुरू आहेत. आणि या कार्यक्रमांमध्येही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कुरघोडीचे राजकारण सुरूच आहे. काँग्रेसचे नाक ठेचण्यासाठीच अमिताभ बच्चनला कार्यक्रमासाठी बोलावण्यात आलं, असाही काही विश्लेषकांचा दावा आहे.
बरं, एकदा कुणाला पाहुणा म्हणून बोलावल्यानंतर मी त्याला बोलावलं नाही. तर लहान्या भावाने बोलावलं असा सूर लावणं म्हणजे पाहुण्यांचा अपमान करण्यासारखंच आहे. अमिताभ बच्चन यांची अमरसिंग यांच्या बरोबरची सलगी, जया बच्चन यांची सपाची खासदारकी यामुळे काँग्रेसची त्यांच्याविषयी नाराजी आहे. मात्र हेच अमिताभ बच्चन एके काळी काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आले होते. मात्र बोफोर्सच्या भ्रष्टाचाराचे तोफगोळे अंगावर पडल्यानंतर त्यांनी काँग्रेस आणि राजकारण यांना रामराम ठोकला. त्यामुळे गांधी आणि बच्चन परिवारामध्ये दुरावा निर्माण झाला. त्यामुळेच हा वांद्रे - वरळी सी लिंकच्या आठ लेन सुरू करण्याच्या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांना 'मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है ?' असा पवित्रा घ्यावा लागला. इतकंच नव्हे तर अमिताभ या कार्यक्रमाला येणार आहेत, याची माहिती नव्हती असंही अशोकराव म्हणाले. काय राव तुम्ही, मुख्यमंत्री असून कार्यक्रमाला कुणाची उपस्थिती राहणार हे तुम्हाला माहित नाही ? तुमच्याच मंत्रीमंडळातले मंत्री अब्दुल सत्तार तुमच्याच पक्षाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ करत लाथांनी तुडवतात. सर्व चॅनेल्स ते टीव्हीवर दाखवतात. तरी तुम्हाला त्याची माहिती नसते. किंवा हा विषय तितका महत्वाचा नसतो. तुमचंही बरोबर आहे. कारण अब्दुल सत्तार सारखे हिरे काँग्रेसच्या सत्तेच्या हाराची शोभा वाढवतात. यांचा चेहरा गुंड असला तरी त्यांच्या पाठीमागे मोठी वोट बँक असते.
राजकारण आणि समाजकारण करताना इतकी क्षुद्र मनोवृत्ती दाखवणं हे काही मोठेपणाचं लक्षण नाही. एखाद्याला पाहुणा म्हणून बोलवायचं आणि या पद्धतीने अपमानीत करायचं यातून राजकारण्यांच्या मनाचा कोतेपणा दिसून येतो. गांधी आणि बच्चन यांच्या इगो प्रॉब्लेममध्ये आमच्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे मात्र पार भजं झालं आहे. यापुढे तर आता अमिताभ बच्चन ज्या मार्गाने जाणार असतील तो मार्गही टाळणं मुख्यमंत्र्यांसाठी श्रेयस्कर ठरेल. नाही तर बो-या, बिस्तरा गुंडाळून नांदेडचा मार्ग त्यांना धरावा लागेल. मात्र इथं गांधी परिवाराला खुश करण्यासाठी त्यांना एक दुसरा मार्ग सुचवता येईल. चव्हाण यांनी पुन्हा या सी लिंक वर असाच काहीतरी सटरफटर कार्यक्रम ठेवावा. त्यासाठी अभिनेता शाहरूख खानला बोलवावं. मग बघा अशोकराव गांधी घराणं तुमच्यावर कसं खुश होतं. प्रियंका आणि राहूल गांधींचा हा खान दोस्त एकदा बोलवाच आणि राष्ट्रवादी काँग्रेसची बाजी उलटवून लावत व्हा 'बाजीगर'.
खमंग फोडणी
अमिताभ बच्चन पुण्याच्या साहित्य संमेलनात हजर राहणार असल्यास त्यांच्या बरोबर एका व्यासपीठावर उपस्थित राहू नये, अशी तंबी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांना हायकमांडकडून देण्यात आली आहे. काय म्हणावं या काँग्रेसला ? अमिताभ बच्चन आणि अशोकराव चव्हाण हे दोघेही मुंबई या शहरात राहतात. मग आता हायकमांड काय 'वर्षा' बंगला नांदेडला हलविण्याचा आदेश देणार आहे का ?
बरं, एकदा कुणाला पाहुणा म्हणून बोलावल्यानंतर मी त्याला बोलावलं नाही. तर लहान्या भावाने बोलावलं असा सूर लावणं म्हणजे पाहुण्यांचा अपमान करण्यासारखंच आहे. अमिताभ बच्चन यांची अमरसिंग यांच्या बरोबरची सलगी, जया बच्चन यांची सपाची खासदारकी यामुळे काँग्रेसची त्यांच्याविषयी नाराजी आहे. मात्र हेच अमिताभ बच्चन एके काळी काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आले होते. मात्र बोफोर्सच्या भ्रष्टाचाराचे तोफगोळे अंगावर पडल्यानंतर त्यांनी काँग्रेस आणि राजकारण यांना रामराम ठोकला. त्यामुळे गांधी आणि बच्चन परिवारामध्ये दुरावा निर्माण झाला. त्यामुळेच हा वांद्रे - वरळी सी लिंकच्या आठ लेन सुरू करण्याच्या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांना 'मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है ?' असा पवित्रा घ्यावा लागला. इतकंच नव्हे तर अमिताभ या कार्यक्रमाला येणार आहेत, याची माहिती नव्हती असंही अशोकराव म्हणाले. काय राव तुम्ही, मुख्यमंत्री असून कार्यक्रमाला कुणाची उपस्थिती राहणार हे तुम्हाला माहित नाही ? तुमच्याच मंत्रीमंडळातले मंत्री अब्दुल सत्तार तुमच्याच पक्षाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ करत लाथांनी तुडवतात. सर्व चॅनेल्स ते टीव्हीवर दाखवतात. तरी तुम्हाला त्याची माहिती नसते. किंवा हा विषय तितका महत्वाचा नसतो. तुमचंही बरोबर आहे. कारण अब्दुल सत्तार सारखे हिरे काँग्रेसच्या सत्तेच्या हाराची शोभा वाढवतात. यांचा चेहरा गुंड असला तरी त्यांच्या पाठीमागे मोठी वोट बँक असते.
राजकारण आणि समाजकारण करताना इतकी क्षुद्र मनोवृत्ती दाखवणं हे काही मोठेपणाचं लक्षण नाही. एखाद्याला पाहुणा म्हणून बोलवायचं आणि या पद्धतीने अपमानीत करायचं यातून राजकारण्यांच्या मनाचा कोतेपणा दिसून येतो. गांधी आणि बच्चन यांच्या इगो प्रॉब्लेममध्ये आमच्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे मात्र पार भजं झालं आहे. यापुढे तर आता अमिताभ बच्चन ज्या मार्गाने जाणार असतील तो मार्गही टाळणं मुख्यमंत्र्यांसाठी श्रेयस्कर ठरेल. नाही तर बो-या, बिस्तरा गुंडाळून नांदेडचा मार्ग त्यांना धरावा लागेल. मात्र इथं गांधी परिवाराला खुश करण्यासाठी त्यांना एक दुसरा मार्ग सुचवता येईल. चव्हाण यांनी पुन्हा या सी लिंक वर असाच काहीतरी सटरफटर कार्यक्रम ठेवावा. त्यासाठी अभिनेता शाहरूख खानला बोलवावं. मग बघा अशोकराव गांधी घराणं तुमच्यावर कसं खुश होतं. प्रियंका आणि राहूल गांधींचा हा खान दोस्त एकदा बोलवाच आणि राष्ट्रवादी काँग्रेसची बाजी उलटवून लावत व्हा 'बाजीगर'.
खमंग फोडणी
अमिताभ बच्चन पुण्याच्या साहित्य संमेलनात हजर राहणार असल्यास त्यांच्या बरोबर एका व्यासपीठावर उपस्थित राहू नये, अशी तंबी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांना हायकमांडकडून देण्यात आली आहे. काय म्हणावं या काँग्रेसला ? अमिताभ बच्चन आणि अशोकराव चव्हाण हे दोघेही मुंबई या शहरात राहतात. मग आता हायकमांड काय 'वर्षा' बंगला नांदेडला हलविण्याचा आदेश देणार आहे का ?
Friday, March 19, 2010
या, संभाजीनगरावर भगवं निशाण आहे !
औरंगाबाद नाव उच्चारलं तरी डोळ्यासमोर येतात दंगलींचा हिरवागार इतिहास असलेली रक्ताळलेली पानं. कोणतंही कारण असो अथवा नसो सिटी चौकातून हातात तलवारी आणि चाकू घेऊन मुस्लिमांचा जमाव गुलमंडीवर कधी चालून येईल याचा नेम नसायचा. खेड्यापाड्यातून आलेल्या शेतक-याला मोंढ्याच्या परिसरात दिवसा ढवळ्या मुस्लिम गुंडांकडून लुटलं जायचं. गणेशोत्सव, शिवजयंती हे सणही भीतीच्या सावटाखालीच साजरे करावे लागायचे. मुस्लिमांच्या वस्तीतून जाताना हिंदूंना कायम दहशतीतूनच जावं लागायचं. छोट्या रस्त्यांवर चुकून एखाद्या मुस्लिमाला धक्का लागला तरी हिंदूंना चोप मिळायचा. पाकिस्तानच्या क्रिकेट संघाने हिंदूस्थान विरूध्द क्रिकेटची मॅच जिंकली तर मुस्लिमांच्या मोहल्ल्यात वाजणा-या फटाख्यांचा आवाज सगळ्या शहराला ऐकू जायचा. मुस्लिम वस्त्यांमधील हॉटेल्स आणि दुकानांमध्ये इम्रान खान, वासिम अक्रम, जावेद मियाँदाद, इंझमाम उल हक यांचीच पोस्टर्स सर्रासपणे लावलेली असायची.
मात्र महापालिकेची पहिली निवडणूक जाहीर झाली आणि दहशतीचं चित्र बदलायला सुरूवात झाली. महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेचे वाघ उतरले. मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची मराठवाड्यातली पहिली विराट सभा झाली. दबलेल्या आणि हिंमत हारलेल्या हिंदूंना धीर आणि बळ देणारी ही ऐतिहासिक सभा ठरली. याच सभेत हिंदूच्या गुलामीचं आणि मुस्लिम आक्रमकांचे प्रतिक असलेले शहराचे औरंगाबाद हे नाव गाडून टाकण्यात आलं. बाळासाहेब ठाकरे यांनी या शहराला नवं नाव दिलं, संभाजीनगर. आता संभाजीनगर या नावाबरोबर जोडली गेली आहे, ती हिंदूंची अस्मिता. आणि गाडून टाकलं आहे आमच्या मानगुटीवर असलेले गुलामीच्या जोखडाचे प्रतीक असलेले औरंगाबाद. बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत विचाराने भारलेल्या शहरवासीयांनी 1988 मध्ये शिवसेनेचे तब्बल 27 नगरसेवक निवडून दिले. मात्र महापौर पदाच्या निवडणुकीवरून शहरात दंगल पेटली. महापालिकेची निवडणूक होण्यापूर्वीच 'शिवसेना चुनके आयी तो दंगे करावूंगा' अशी धमकीच काँग्रेसच्या तत्कालीन आमदाराने दिली होती. ही धमकी खरी झाली. संभाजीनगरमध्ये दंगल पेटली. या दंगलीचे लोन बिडकीन, पैठण आणि जालन्यापर्यंत पोहोचले. पोलिसांच्या गोळीबारात 20 जण ठार झाले. काँग्रेसच्या हायकमांडला याची दखल घ्यावी लागली.
तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांना तातडीने शहरात दाखल व्हावं लागलं. मात्र ही दंगल शंकरराव चव्हाणांना बाधली, शंकरराव चव्हाणांना राजीनामा द्यावा लागला. शहराचा पहिला महापौर काँग्रेसने दिला. मात्र इथूनच सुरू झाला शिवसेनेचा झंझावात. एखाद्या वनव्याप्रमाणे शिवसेना मराठवाड्यात पसरली. निझामी रजाकारांच्या पिलावळींनी मराठवाडा स्वतंत्र झाला तरी कित्येक ठिकाणी उच्छाद मांडलेला होता. रजाकारांच्या या औलादींच्या शिवसैनिकांनी मुसक्या आवळल्या. दंगलीच्या वेदना जपत आणि भीतीच्या छायेखाली जगणा-या नागरिकांना आधार दिला तो शिवसेना आणि शिवसैनिकांनी. गावागावात शिवसेनेची व्याघ्रमुद्रा नागरिकांचे स्वागत करू लागली.
1988 च्या महापालिका यशानंतर विधानसभा, लोकसभा या मोठ्या निवडणुकांसह इतर सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सामान्य कार्यकर्ते शिवसेनेने निवडून पाठवले. जात, पैसा यांना महत्व न देता रस्त्यावरील कार्यकर्त्यांना नेते केले, ते शिवसेनेने. मागील 22 वर्षात महापालिकेच्या सगळ्याच निवडणुकांमध्ये जनतेने शिवसेनेला भरभरून मतांचे दान दिले. या निवडणुकीतही संभाजीनगरवरील भगवं निशाण कायमच राहणार आहे. विधानसभा निवडणुकीत प्रदीप जैस्वाल सहानुभुतीच्या जोरावर आणि शिवसेनेत परतणार आहे या सुप्त प्रचाराच्या पाठिंब्याने निवडून आले होते. मात्र निवडून आल्यानंतर त्यांनी काँग्रेसला पाठिंबा दिला. आणि आता काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर महापालिका निवडणुकीसाठी आघाडी केली आहे. त्यामुळे प्रदीप जैस्वाल यांना विधानसभा निवडणुकीच्या मिळालेली सहानुभुतीची लाट आता ओसरली आहे.
इथल्या जनतेनं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मतं द्यावी तरी कशासाठी ? उद्योगमंत्री आणि काँग्रेसचे आमदार राजेंद्र दर्डा यांच्या विरोधात कलम 306 अन्वये गुन्हा दाखल आहे. दर्डा यांच्या दबावामुळे आत्महत्या करत असल्याची मृत्यूपूर्व जबानी माजी नगरसेवक गणेश तांबे यांनी दिलेली आहे. मात्र सरकारमध्ये उद्योग मंत्री असलेल्या दर्डांविरूद्ध अजूनही कारवाई झालेली नाही. तर असे हे उद्योगमंत्री जर काँग्रेसच्या ताब्यात महापालिका आली तर विद्यमान आमदारांनाही आत्महत्या करायला लावतील, अशी शंका तांबे प्रकरणावरून मनात येते. त्यामुळे काँग्रेसची गाडून टाकलेली दहशत पुन्हा उभी राहू द्यायची नसेल तर शिवसेनाच पुन्हा निवडून यायला हवी.
1988 मध्ये झालेल्या पहिल्या निवडणुकीच्यावेळी शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री होते. तर आता त्यांचे चिरंजीव अ'शोक'राव चव्हाण हे मुख्यमंत्री आहेत. त्यावेळी तत्कालीन आमदाराने दंगली घडवण्याची धमकी दिली होती. तोच इतिहास पुन्हा तर प्रत्यक्षात येणार नाही ना ? कारण आताच्या आमदाराने तर एक माजी नगरसेवकालाच आत्महत्या करायला लावलेली आहे. दंगली घडवून मुख्यमंत्री बदलणे ही काँग्रेसची परंपराच आहे. त्यामुळे आता नागरिकांनीही सावधान रहायला हवं. कारण राज्यातल्या काँग्रेसच्या अनेक नेत्यांची मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे. त्यांच्या इच्छेसाठी शहर पुन्हा दंगलीच्या वणव्यात लोटू देऊ नका.
इथला सामान्य नागरिक हा शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यावर प्रेम करणारा आहे. बाळासाहेबांच्या प्रत्येक सभेला इथल्या नागरिकांना प्रतिसाद दिलेला आहे. वयोमानपरत्वे बाळासाहेब ठाकरे शहरात सभा घेणं शक्य नाही. मात्र त्यांनी इथे घेतलेल्या सभांचे शब्द अजूनही कानात घुमत आहेत. त्यांनी दिलेली हिंम्मतच दंगलखोरांच्या विरोधात उभी राहण्यासाठी शक्ती देणारी ठरलेली आहे. त्यामुळे शहरातील नागरिक या संभाजीनगरावरील भगवं निशाण कायम ठेवतील यात शंका नाही. कारण संभाजीनगर हे मराठवड्याचे पॉवर हाऊस आहे. इथं असलेली शिवसेनेची सत्ता हिच मराठवाड्यातील शिवसेनेला आधार देण्याचे काम करते. त्यामुळे होऊन जाऊ द्या पुन्हा ऐकदा एल्गार. करा हिंदूंची वज्रमुठ, कायम ठेवा भगवं निशाण, आणि काँग्रेसला द्या मुठमाती.
मात्र महापालिकेची पहिली निवडणूक जाहीर झाली आणि दहशतीचं चित्र बदलायला सुरूवात झाली. महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेचे वाघ उतरले. मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची मराठवाड्यातली पहिली विराट सभा झाली. दबलेल्या आणि हिंमत हारलेल्या हिंदूंना धीर आणि बळ देणारी ही ऐतिहासिक सभा ठरली. याच सभेत हिंदूच्या गुलामीचं आणि मुस्लिम आक्रमकांचे प्रतिक असलेले शहराचे औरंगाबाद हे नाव गाडून टाकण्यात आलं. बाळासाहेब ठाकरे यांनी या शहराला नवं नाव दिलं, संभाजीनगर. आता संभाजीनगर या नावाबरोबर जोडली गेली आहे, ती हिंदूंची अस्मिता. आणि गाडून टाकलं आहे आमच्या मानगुटीवर असलेले गुलामीच्या जोखडाचे प्रतीक असलेले औरंगाबाद. बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत विचाराने भारलेल्या शहरवासीयांनी 1988 मध्ये शिवसेनेचे तब्बल 27 नगरसेवक निवडून दिले. मात्र महापौर पदाच्या निवडणुकीवरून शहरात दंगल पेटली. महापालिकेची निवडणूक होण्यापूर्वीच 'शिवसेना चुनके आयी तो दंगे करावूंगा' अशी धमकीच काँग्रेसच्या तत्कालीन आमदाराने दिली होती. ही धमकी खरी झाली. संभाजीनगरमध्ये दंगल पेटली. या दंगलीचे लोन बिडकीन, पैठण आणि जालन्यापर्यंत पोहोचले. पोलिसांच्या गोळीबारात 20 जण ठार झाले. काँग्रेसच्या हायकमांडला याची दखल घ्यावी लागली.
तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांना तातडीने शहरात दाखल व्हावं लागलं. मात्र ही दंगल शंकरराव चव्हाणांना बाधली, शंकरराव चव्हाणांना राजीनामा द्यावा लागला. शहराचा पहिला महापौर काँग्रेसने दिला. मात्र इथूनच सुरू झाला शिवसेनेचा झंझावात. एखाद्या वनव्याप्रमाणे शिवसेना मराठवाड्यात पसरली. निझामी रजाकारांच्या पिलावळींनी मराठवाडा स्वतंत्र झाला तरी कित्येक ठिकाणी उच्छाद मांडलेला होता. रजाकारांच्या या औलादींच्या शिवसैनिकांनी मुसक्या आवळल्या. दंगलीच्या वेदना जपत आणि भीतीच्या छायेखाली जगणा-या नागरिकांना आधार दिला तो शिवसेना आणि शिवसैनिकांनी. गावागावात शिवसेनेची व्याघ्रमुद्रा नागरिकांचे स्वागत करू लागली.
1988 च्या महापालिका यशानंतर विधानसभा, लोकसभा या मोठ्या निवडणुकांसह इतर सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सामान्य कार्यकर्ते शिवसेनेने निवडून पाठवले. जात, पैसा यांना महत्व न देता रस्त्यावरील कार्यकर्त्यांना नेते केले, ते शिवसेनेने. मागील 22 वर्षात महापालिकेच्या सगळ्याच निवडणुकांमध्ये जनतेने शिवसेनेला भरभरून मतांचे दान दिले. या निवडणुकीतही संभाजीनगरवरील भगवं निशाण कायमच राहणार आहे. विधानसभा निवडणुकीत प्रदीप जैस्वाल सहानुभुतीच्या जोरावर आणि शिवसेनेत परतणार आहे या सुप्त प्रचाराच्या पाठिंब्याने निवडून आले होते. मात्र निवडून आल्यानंतर त्यांनी काँग्रेसला पाठिंबा दिला. आणि आता काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर महापालिका निवडणुकीसाठी आघाडी केली आहे. त्यामुळे प्रदीप जैस्वाल यांना विधानसभा निवडणुकीच्या मिळालेली सहानुभुतीची लाट आता ओसरली आहे.
इथल्या जनतेनं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मतं द्यावी तरी कशासाठी ? उद्योगमंत्री आणि काँग्रेसचे आमदार राजेंद्र दर्डा यांच्या विरोधात कलम 306 अन्वये गुन्हा दाखल आहे. दर्डा यांच्या दबावामुळे आत्महत्या करत असल्याची मृत्यूपूर्व जबानी माजी नगरसेवक गणेश तांबे यांनी दिलेली आहे. मात्र सरकारमध्ये उद्योग मंत्री असलेल्या दर्डांविरूद्ध अजूनही कारवाई झालेली नाही. तर असे हे उद्योगमंत्री जर काँग्रेसच्या ताब्यात महापालिका आली तर विद्यमान आमदारांनाही आत्महत्या करायला लावतील, अशी शंका तांबे प्रकरणावरून मनात येते. त्यामुळे काँग्रेसची गाडून टाकलेली दहशत पुन्हा उभी राहू द्यायची नसेल तर शिवसेनाच पुन्हा निवडून यायला हवी.
1988 मध्ये झालेल्या पहिल्या निवडणुकीच्यावेळी शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री होते. तर आता त्यांचे चिरंजीव अ'शोक'राव चव्हाण हे मुख्यमंत्री आहेत. त्यावेळी तत्कालीन आमदाराने दंगली घडवण्याची धमकी दिली होती. तोच इतिहास पुन्हा तर प्रत्यक्षात येणार नाही ना ? कारण आताच्या आमदाराने तर एक माजी नगरसेवकालाच आत्महत्या करायला लावलेली आहे. दंगली घडवून मुख्यमंत्री बदलणे ही काँग्रेसची परंपराच आहे. त्यामुळे आता नागरिकांनीही सावधान रहायला हवं. कारण राज्यातल्या काँग्रेसच्या अनेक नेत्यांची मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे. त्यांच्या इच्छेसाठी शहर पुन्हा दंगलीच्या वणव्यात लोटू देऊ नका.
इथला सामान्य नागरिक हा शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यावर प्रेम करणारा आहे. बाळासाहेबांच्या प्रत्येक सभेला इथल्या नागरिकांना प्रतिसाद दिलेला आहे. वयोमानपरत्वे बाळासाहेब ठाकरे शहरात सभा घेणं शक्य नाही. मात्र त्यांनी इथे घेतलेल्या सभांचे शब्द अजूनही कानात घुमत आहेत. त्यांनी दिलेली हिंम्मतच दंगलखोरांच्या विरोधात उभी राहण्यासाठी शक्ती देणारी ठरलेली आहे. त्यामुळे शहरातील नागरिक या संभाजीनगरावरील भगवं निशाण कायम ठेवतील यात शंका नाही. कारण संभाजीनगर हे मराठवड्याचे पॉवर हाऊस आहे. इथं असलेली शिवसेनेची सत्ता हिच मराठवाड्यातील शिवसेनेला आधार देण्याचे काम करते. त्यामुळे होऊन जाऊ द्या पुन्हा ऐकदा एल्गार. करा हिंदूंची वज्रमुठ, कायम ठेवा भगवं निशाण, आणि काँग्रेसला द्या मुठमाती.
Tuesday, March 2, 2010
षंढांच्या देशातला मर्द - शिवाजी महाराज
हिंदुस्थान, भारत, इंडिया देशाच्या नावातसुद्धा एकमत नाही, अशा देशातले आम्ही रहिवासी. कायम गुलामीत राहण्याची सवय लागलेले इथले सगळे देशवासी. परकीय इंग्रजांची दिडशे वर्ष गुलामी केली. त्यांच्याआधी मोगल, आदिलशाही, निझाम या मुस्लीम राज्यकर्त्यांचे घावही सोसले. 15 ऑगस्ट 1947 म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ( स्वातंत्र्य म्हणजे काय रे भाऊ ? असं मात्र कुणी विचारू नका. ) देशी काळ्या इंग्रजांची गुलामी करण्यात आपण धन्यता मानतो आहोत.
मात्र या देशात एक अपवाद वगळता चमत्कार घडला. आणि तो चमत्कार घडवला छत्रपती शिवाजी महाराजांनी. त्यांचीच आज जयंती. मोगलाई आणि आदिलशाहीच्या अन्यायकारी राज्यात हिंदवी स्वराज्याची स्थापना शिवाजी महाराजांनी केली. मोजक्या मावळ्यांसह सुरू केलेला स्वराज्याचा प्रवास त्यांच्या छत्रपती पदापर्यंत सुरू होता. मुस्लिम राज्यकर्त्यांच्या जाचात पिचलेल्या जनतेचा हुंकार म्हणजे शिवाजी महाराज. वर्षानुवर्ष जुलूम भोगणा-या जनतेचा स्वाभिमान म्हणजे शिवाजी महाराज. हा देश आज जो काही किमान धर्मनिरपेक्ष म्हणवण्याच्या लायकीचा उरला आहे, तो सुद्धा शिवाजी महाराजांमुळेच. कारण शिवाजी महाराजांनी पराक्रम गाजवण्यापूर्वी या देशात मोगलाई कशी माजली होत त्याचं कविराज भूषण यांनी केलेलं वर्णन बघा कसं सार्थ आहे.
देवल गिराविते, फिराविते निसान अली ।ऐसे डूबे रावराने, सबी गए लबकी ।गौर गणपती आप, औरनको देत ताप ।आपनी ही बार सब, मारी गये दबकी ।पीरा पैगंबर, दिगंबर दिखाई देत ।सिद्ध की सिद्धाई गई, रही बात रब की ।कासी की कला गई, मथुरा मस्जिद भई ।गर सिवाजी न होते तो, सुन्नत होती सबकी ॥… कविराज भूषण
आज या देशाला आपण भारत आणि हिंदुस्थान म्हणू शकतो ते फक्त शिवाजी महाराजांमुळेच. नसता या राज्यात आतापर्यंत सगळ्यांची सुंता होऊन सगळे लुंगीत फिरताना आणि अल्ला हु अकबरचे नारे लावताना दिसले असते. मात्र शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वामुळे महाराष्ट्रावर हिरव्या रंगाची चादर चढू शकली नाही. देशाचा कणा ताठ राहिला. मराठा सैन्य अटकेपार झेंडा फडकावू शकलं. नसता आपल्या देशाचा इतिहास हा फक्त गुलामीचा आणि गद्दारीचाच आहे. कुणाची तरी चाकरी करणं किंवा जोडे उचलणं हेच आमच्या रक्तात आहे. मग जोडे उचलण्यासाठी मोगल, मुस्लिम किंवा गांधी कुणीही चालतात. फक्त इमानाने चाकरी, गुलामी करून जोड्यांपाशी निष्ठा वाहणा-यांची परंपरा आजही जोपासनं सुरूच आहे.
देशात आता पर्यंत हजारो राजे-महाराजे झाले. मात्र कोणत्या राजाची आजच्या काळात जयंती साजरी केली जाते का ? देशात नव्हे तर परदेशातही अनेक राजे झाले. मात्र शिवाजी महाराजांसारखी जयंती साजरी होण्याचं मात्र त्यांच्या नशिबात नाही.शिवाजी महाराजांनी या देशात हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. मात्र आज देश नावाची चीज आहे का ? शीखांचे पाकिस्तानात मुंडके छाटलं जातंय. भरदिवसा पाकिस्तानात हिंदू मुलींचे अपहरण होऊन त्या बाटवल्या जाताहेत. त्यांचा नंतर ठावठिकाणा लागत नाही. आणि इथं मुस्लीम या देशाचे जावई झाले आहेत. देशातल्या प्रमुख शहरांमध्ये अतिरेक्यांचा स्लिपर सेल तयार झालाय. कोणत्या शहरात कुठे, कधी बॉम्बस्फोट होईल याचा भरवसा राहिलेला नाही. पाकिस्तानच्या अतिरेकी संघटनांनी इथं जाळं पसरलंय. आणि पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंना आपल्या देशात क्रिकेट खेळू द्यावं यासाठी शाहरूख खान गळा काढतोय. सरकारनेही विशेष अध्यादेश काढून शाहरूखच्या टीममध्ये पाकिस्तानी खेळाडू घेऊ द्यावेत. पाकिस्तानी प्लेअरची मॅच पाहण्याची तिकीटे अल्प दरात मुंबई हल्ल्यातल्या शहीदांच्या कुटुंबियांना द्यावी. तसंच पुण्यातल्या जर्मन बेकरीत ठार झालेल्यांच्या कुटुंबियांनाही पाकिस्तानी खेळाडूंचा खेळ बघू द्यावा. काय देश देश करता ? पाकिस्तानच्या खेळाडूंचा खेळ बघा, पोलीस संरक्षणात माय नेम इज खान बघा. काय बरं वाटतं ना ? इथे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, आमदार, कार्यकर्ते चित्रपट बघतात त्यात काय वाईट वाटायचं. आता ज्यांनी चित्रपट पाहिले त्या वीरांनाच सीमेवर संरक्षणासाठी पाठवा आणि सीमेपलीकडील खानांना त्यांचे नाव विचारायला सांगा.
शाहरूखच्या सिनेमाला संरक्षण देण्यासाठी सर्व पोलीस सुंता केल्यासारखे सिनेमा हॉलच्या बाहेर उभे केले.
मतांसाठी अशोकराव सुंता करून डोक्यावर गोल टोपी घालून मशिदीबाहेर उभे राहिले तरी नवल वाटायला नको. मतांसाठी 'स्वाभिमान' गहाण ठेवणा-या नेत्यांना आता तरी जागा. हिंदूंना बाटवण्यासाठी धर्मांध मुस्लिम संघटना, मिशनरीज टपल्या आहेत. पैशाच्या जोरावर आदिवासी, दलित, आणि गरिब हिंदूंचं धर्मांतर सुरू आहे. बांग्लादेशी घुसखोरांचा टक्का दिवसेंदिवस वाढत चाललाय. प्रत्येक शहरात मुस्लिमांचे पॉकेट्स तयार होत आहेत. याच गतीनं जर धर्मांतर आणि मुस्लिम टक्का वाढत राहिला तर 272 पेक्षा जास्त मुस्लिम खासदार संसदेत निवडून गेल्यावर हा देश धर्मनिरपेक्ष राहिल का ? 272 मुस्लिम खासदार संसदेत गेले तर ते या देशाची घटना मानतील का ? जे मुस्लिम भारत हा देशच मानत नाहीत. ज्यांना इस्लामी राज्य स्थापन करायचं आहे, त्यांच्यासाठी घटना, संसद काही महत्वाच्या नाहीत. हे लक्षात ठेवा.
शिवाजी महाराजांनी जशी धार्मिक सहिष्णूता जपली त्याच पद्धतीने राज्यही केले. मात्र वेळ आल्यावर स्वराज्यावर चालून आलेल्या अफझल खानाचा कोथळाही त्यांनी काढलाच होता. मुस्लिम झालेल्या नेताजी पालकरचं शुद्धिकरण करून त्याला पुन्हा स्वधर्मात घेतलं होतं.
आज पुन्हा शिवाजी महाराजांच्या कार्याचे स्मरण करून जागं होण्याची वेळ आली आहे. धर्मांधांना त्यांच्याच भाषेत उत्तर देण्याची गरज आहे. धार्मिक सहिष्णुता आम्ही जपू. मात्र देशाच्या मुळावर येणा-यांचा कोथळाच काढू, असं सांगण्याची ताकद इथल्या राज्यकर्त्यांमध्ये निर्माण होवो, हिच छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी प्रार्थना.
मात्र या देशात एक अपवाद वगळता चमत्कार घडला. आणि तो चमत्कार घडवला छत्रपती शिवाजी महाराजांनी. त्यांचीच आज जयंती. मोगलाई आणि आदिलशाहीच्या अन्यायकारी राज्यात हिंदवी स्वराज्याची स्थापना शिवाजी महाराजांनी केली. मोजक्या मावळ्यांसह सुरू केलेला स्वराज्याचा प्रवास त्यांच्या छत्रपती पदापर्यंत सुरू होता. मुस्लिम राज्यकर्त्यांच्या जाचात पिचलेल्या जनतेचा हुंकार म्हणजे शिवाजी महाराज. वर्षानुवर्ष जुलूम भोगणा-या जनतेचा स्वाभिमान म्हणजे शिवाजी महाराज. हा देश आज जो काही किमान धर्मनिरपेक्ष म्हणवण्याच्या लायकीचा उरला आहे, तो सुद्धा शिवाजी महाराजांमुळेच. कारण शिवाजी महाराजांनी पराक्रम गाजवण्यापूर्वी या देशात मोगलाई कशी माजली होत त्याचं कविराज भूषण यांनी केलेलं वर्णन बघा कसं सार्थ आहे.
देवल गिराविते, फिराविते निसान अली ।ऐसे डूबे रावराने, सबी गए लबकी ।गौर गणपती आप, औरनको देत ताप ।आपनी ही बार सब, मारी गये दबकी ।पीरा पैगंबर, दिगंबर दिखाई देत ।सिद्ध की सिद्धाई गई, रही बात रब की ।कासी की कला गई, मथुरा मस्जिद भई ।गर सिवाजी न होते तो, सुन्नत होती सबकी ॥… कविराज भूषण
आज या देशाला आपण भारत आणि हिंदुस्थान म्हणू शकतो ते फक्त शिवाजी महाराजांमुळेच. नसता या राज्यात आतापर्यंत सगळ्यांची सुंता होऊन सगळे लुंगीत फिरताना आणि अल्ला हु अकबरचे नारे लावताना दिसले असते. मात्र शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वामुळे महाराष्ट्रावर हिरव्या रंगाची चादर चढू शकली नाही. देशाचा कणा ताठ राहिला. मराठा सैन्य अटकेपार झेंडा फडकावू शकलं. नसता आपल्या देशाचा इतिहास हा फक्त गुलामीचा आणि गद्दारीचाच आहे. कुणाची तरी चाकरी करणं किंवा जोडे उचलणं हेच आमच्या रक्तात आहे. मग जोडे उचलण्यासाठी मोगल, मुस्लिम किंवा गांधी कुणीही चालतात. फक्त इमानाने चाकरी, गुलामी करून जोड्यांपाशी निष्ठा वाहणा-यांची परंपरा आजही जोपासनं सुरूच आहे.
देशात आता पर्यंत हजारो राजे-महाराजे झाले. मात्र कोणत्या राजाची आजच्या काळात जयंती साजरी केली जाते का ? देशात नव्हे तर परदेशातही अनेक राजे झाले. मात्र शिवाजी महाराजांसारखी जयंती साजरी होण्याचं मात्र त्यांच्या नशिबात नाही.शिवाजी महाराजांनी या देशात हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. मात्र आज देश नावाची चीज आहे का ? शीखांचे पाकिस्तानात मुंडके छाटलं जातंय. भरदिवसा पाकिस्तानात हिंदू मुलींचे अपहरण होऊन त्या बाटवल्या जाताहेत. त्यांचा नंतर ठावठिकाणा लागत नाही. आणि इथं मुस्लीम या देशाचे जावई झाले आहेत. देशातल्या प्रमुख शहरांमध्ये अतिरेक्यांचा स्लिपर सेल तयार झालाय. कोणत्या शहरात कुठे, कधी बॉम्बस्फोट होईल याचा भरवसा राहिलेला नाही. पाकिस्तानच्या अतिरेकी संघटनांनी इथं जाळं पसरलंय. आणि पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंना आपल्या देशात क्रिकेट खेळू द्यावं यासाठी शाहरूख खान गळा काढतोय. सरकारनेही विशेष अध्यादेश काढून शाहरूखच्या टीममध्ये पाकिस्तानी खेळाडू घेऊ द्यावेत. पाकिस्तानी प्लेअरची मॅच पाहण्याची तिकीटे अल्प दरात मुंबई हल्ल्यातल्या शहीदांच्या कुटुंबियांना द्यावी. तसंच पुण्यातल्या जर्मन बेकरीत ठार झालेल्यांच्या कुटुंबियांनाही पाकिस्तानी खेळाडूंचा खेळ बघू द्यावा. काय देश देश करता ? पाकिस्तानच्या खेळाडूंचा खेळ बघा, पोलीस संरक्षणात माय नेम इज खान बघा. काय बरं वाटतं ना ? इथे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, आमदार, कार्यकर्ते चित्रपट बघतात त्यात काय वाईट वाटायचं. आता ज्यांनी चित्रपट पाहिले त्या वीरांनाच सीमेवर संरक्षणासाठी पाठवा आणि सीमेपलीकडील खानांना त्यांचे नाव विचारायला सांगा.
शाहरूखच्या सिनेमाला संरक्षण देण्यासाठी सर्व पोलीस सुंता केल्यासारखे सिनेमा हॉलच्या बाहेर उभे केले.
मतांसाठी अशोकराव सुंता करून डोक्यावर गोल टोपी घालून मशिदीबाहेर उभे राहिले तरी नवल वाटायला नको. मतांसाठी 'स्वाभिमान' गहाण ठेवणा-या नेत्यांना आता तरी जागा. हिंदूंना बाटवण्यासाठी धर्मांध मुस्लिम संघटना, मिशनरीज टपल्या आहेत. पैशाच्या जोरावर आदिवासी, दलित, आणि गरिब हिंदूंचं धर्मांतर सुरू आहे. बांग्लादेशी घुसखोरांचा टक्का दिवसेंदिवस वाढत चाललाय. प्रत्येक शहरात मुस्लिमांचे पॉकेट्स तयार होत आहेत. याच गतीनं जर धर्मांतर आणि मुस्लिम टक्का वाढत राहिला तर 272 पेक्षा जास्त मुस्लिम खासदार संसदेत निवडून गेल्यावर हा देश धर्मनिरपेक्ष राहिल का ? 272 मुस्लिम खासदार संसदेत गेले तर ते या देशाची घटना मानतील का ? जे मुस्लिम भारत हा देशच मानत नाहीत. ज्यांना इस्लामी राज्य स्थापन करायचं आहे, त्यांच्यासाठी घटना, संसद काही महत्वाच्या नाहीत. हे लक्षात ठेवा.
शिवाजी महाराजांनी जशी धार्मिक सहिष्णूता जपली त्याच पद्धतीने राज्यही केले. मात्र वेळ आल्यावर स्वराज्यावर चालून आलेल्या अफझल खानाचा कोथळाही त्यांनी काढलाच होता. मुस्लिम झालेल्या नेताजी पालकरचं शुद्धिकरण करून त्याला पुन्हा स्वधर्मात घेतलं होतं.
आज पुन्हा शिवाजी महाराजांच्या कार्याचे स्मरण करून जागं होण्याची वेळ आली आहे. धर्मांधांना त्यांच्याच भाषेत उत्तर देण्याची गरज आहे. धार्मिक सहिष्णुता आम्ही जपू. मात्र देशाच्या मुळावर येणा-यांचा कोथळाच काढू, असं सांगण्याची ताकद इथल्या राज्यकर्त्यांमध्ये निर्माण होवो, हिच छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी प्रार्थना.
Friday, February 19, 2010
चला, एक पाऊल पुढे !
नोकरी, व्यवसाय सगळेच करतात. अर्थात काही जण काहीही न करता आनंदात जगू शकतात. मात्र नोकरी, व्यवसाय करताना आपल्या सगळ्यांनाच कामाचं समाधान मिळतं का ? अर्थात या प्रश्नाचं उत्तर देणं सगळ्यांनाच सोपं आहे किंवा नाही. अर्थात सगळेच याचं उत्तर कितपत खरं देतील हा ही मुद्दा आहेच. मात्र मी आज खरंच खुश आहे. काम करताना आपण टीम मध्ये काम करतो. त्यामुळे मी ज्या टीमचा भाग आहे, ती टीमही खुश आहे. कारण आज आम्हाला कामाचं समाधान मिळालं. आता यावर कुणी तरी (खवचट) म्हणू शकेल की, रोज कामाचं समाधान मिळत नाही का ? बरं हा प्रश्नही चूकीचा नाही. मात्र सगळेच दिवस सारखेच नसतात. रोजची परिस्थिती ही वेगळी असते. एक धागा सुखाचा शंभर धागे दु:खाचे असं जे म्हटलं जातं, ते सगळीकडेच लागू पडतं. मग त्याला नोकरीतरी कशी अपवाद असू शकेल.
आपण नोकरी का करतो ? त्याची उत्तरं पुढिल प्रमाणे देता येतील - करिअर करायचं आहे, आमच्या बापाने ईस्टेट कमवून ठेवली नाही, मला या क्षेत्रात उत्तुंग काम करायचं आहे. ही किंवा या प्रकारची उत्तरं आपल्याला मिळतील. मी ही नोकरी करतो. सर्व सहका-यांबरोबर जुळवून घेत नोकरी करतो. नोकरीत अनेकदा ताण-तणावाचे प्रसंग येतात. अडचणीचे प्रसंग येतात. अर्थात हे सगळ्यांच्या बाबतीत घडतं. मात्र आज जे घडलंय त्याचं श्रेय माझ्या संस्थेला, रिपोर्टरला आणि माझ्या सहका-यांनाच आहे. कारण आज मी त्यांच्यामुळेच खुश आहे. 1 जानेवारीपासून सुरू केलेला आमचा 'जरा हटके' हा कार्यक्रम बघताना आज डोळे पाणावले. पुण्यातला दिव्यांश खरे, यवतमाळची मोहिनी डगवार, परभणीचा योगेश खंदारे या अपंग विद्यार्थ्यांच्या संघर्षाची स्टोरी या कार्यक्रमात दाखवली. अपंगत्वाचा कोणताही न्यूनगंड न बाळगता हे विद्यार्थी ज्या ताठ कण्याने जीवन जगत आहेत, त्याला सलाम. जन्मत:च दोन हात आणि एक पाय नसतानाही क्रिकेट खेळणारा, वक्तृत्व आणि संगीत क्षेत्रातही कामगिरी बजावणारा दिव्यांश हा आत्महत्या करणा-यांच्या डोळ्यात अंजन घालण्यासाठी योग्य ठरावा. जीवन सुंदर आहे, असाच संदेश तो देतो. यवतमाळची मोहिनी डगवार हात नसताना सायकल चालवत महाविद्यालयात जाते. उच्च शिक्षणासाठी प्रयत्नरत राहून सनदी अधिकारी होण्याचं स्वप्न बाळगते. तसाच परभणी जिल्ह्यातल्या पूर्णाचा योगेश खंदारे अपघातानंतर दोन्ही हात गमावून पुन्हा नव्या उमेदीने जीवन जगतोय. नव्हे तर तो इतरांना जीवन कसं जगावं याचाच संदेश देतोय. उपचारादरम्यान हात कापावे लागलेल्या योगेशने पायाने लिहण्याची कला शिकून घेतली. मला दोन हात नाहीत. तरी मी आनंदाने जगतोय, अरे दोन हात असलेल्या विद्यार्थ्यांनो तुम्ही कशासाठी आत्महत्या करत आहात ? असा सवाल तो विचारतो.
जीवनात प्रत्येकालाच ताण-तणावांना सामोरं जावं लागतं. अर्थात हे ताण-तणाव, स्पर्धा नसेल तर आपलीच प्रगती खुंटेल. या ताण - तणावांचं योग्य व्यवस्थापन केलं तर सगळ्यांनाच जीवनाचा आनंद घेता येईल. जीवनाकडे सकारात्मकपणे पहा, सगळ्यांशी संवाद ठेवा, मनात सगळ्यांसाठी प्रेम बाळगा, कुणाविषयी वाईट बोलू नका, आणि मग बघा खरंच जीवन सुंदर आहे. यवतमाळची मोहिनी डगवार आणि परभणी जिल्ह्यातल्या पूर्णाचा योगेश खंदारे यांना मदतीची गरज आहे. त्यांच्यासाठी, त्यांना मदत करण्यासाठी खरंच एक पाऊल पुढे टाकण्याची गरज आहे. करालना त्यांना मदत ?
आपण नोकरी का करतो ? त्याची उत्तरं पुढिल प्रमाणे देता येतील - करिअर करायचं आहे, आमच्या बापाने ईस्टेट कमवून ठेवली नाही, मला या क्षेत्रात उत्तुंग काम करायचं आहे. ही किंवा या प्रकारची उत्तरं आपल्याला मिळतील. मी ही नोकरी करतो. सर्व सहका-यांबरोबर जुळवून घेत नोकरी करतो. नोकरीत अनेकदा ताण-तणावाचे प्रसंग येतात. अडचणीचे प्रसंग येतात. अर्थात हे सगळ्यांच्या बाबतीत घडतं. मात्र आज जे घडलंय त्याचं श्रेय माझ्या संस्थेला, रिपोर्टरला आणि माझ्या सहका-यांनाच आहे. कारण आज मी त्यांच्यामुळेच खुश आहे. 1 जानेवारीपासून सुरू केलेला आमचा 'जरा हटके' हा कार्यक्रम बघताना आज डोळे पाणावले. पुण्यातला दिव्यांश खरे, यवतमाळची मोहिनी डगवार, परभणीचा योगेश खंदारे या अपंग विद्यार्थ्यांच्या संघर्षाची स्टोरी या कार्यक्रमात दाखवली. अपंगत्वाचा कोणताही न्यूनगंड न बाळगता हे विद्यार्थी ज्या ताठ कण्याने जीवन जगत आहेत, त्याला सलाम. जन्मत:च दोन हात आणि एक पाय नसतानाही क्रिकेट खेळणारा, वक्तृत्व आणि संगीत क्षेत्रातही कामगिरी बजावणारा दिव्यांश हा आत्महत्या करणा-यांच्या डोळ्यात अंजन घालण्यासाठी योग्य ठरावा. जीवन सुंदर आहे, असाच संदेश तो देतो. यवतमाळची मोहिनी डगवार हात नसताना सायकल चालवत महाविद्यालयात जाते. उच्च शिक्षणासाठी प्रयत्नरत राहून सनदी अधिकारी होण्याचं स्वप्न बाळगते. तसाच परभणी जिल्ह्यातल्या पूर्णाचा योगेश खंदारे अपघातानंतर दोन्ही हात गमावून पुन्हा नव्या उमेदीने जीवन जगतोय. नव्हे तर तो इतरांना जीवन कसं जगावं याचाच संदेश देतोय. उपचारादरम्यान हात कापावे लागलेल्या योगेशने पायाने लिहण्याची कला शिकून घेतली. मला दोन हात नाहीत. तरी मी आनंदाने जगतोय, अरे दोन हात असलेल्या विद्यार्थ्यांनो तुम्ही कशासाठी आत्महत्या करत आहात ? असा सवाल तो विचारतो.
जीवनात प्रत्येकालाच ताण-तणावांना सामोरं जावं लागतं. अर्थात हे ताण-तणाव, स्पर्धा नसेल तर आपलीच प्रगती खुंटेल. या ताण - तणावांचं योग्य व्यवस्थापन केलं तर सगळ्यांनाच जीवनाचा आनंद घेता येईल. जीवनाकडे सकारात्मकपणे पहा, सगळ्यांशी संवाद ठेवा, मनात सगळ्यांसाठी प्रेम बाळगा, कुणाविषयी वाईट बोलू नका, आणि मग बघा खरंच जीवन सुंदर आहे. यवतमाळची मोहिनी डगवार आणि परभणी जिल्ह्यातल्या पूर्णाचा योगेश खंदारे यांना मदतीची गरज आहे. त्यांच्यासाठी, त्यांना मदत करण्यासाठी खरंच एक पाऊल पुढे टाकण्याची गरज आहे. करालना त्यांना मदत ?
Friday, February 12, 2010
'धर्म'निरपेक्षताही अफूची गोळी
वरती केलेलं हे विधान कोणतंही सेवन न करता अक्कल हुशारीने केलेले विधान आहे. आणि हे विधान करण्यापूर्वी अर्थातच कार्ल मार्क्सच्या आत्म्याची क्षमा मागितलेली आहे. 'धर्म' ही अफूची गोळी असल्याचं जगानं मान्य केलं, हा इतिहास आहे. मात्र 'धर्म'निरपेक्षताही सुद्धा अफूचीच गोळी आहे, असा सिद्धांत प्रस्थापित होणार असल्याचं आपल्या देशातल्या घटना पाहिल्यानंतर स्पष्ट होतं. कारण आपल्या देशात धर्मनिरपेक्षतावाद्यांनी जितका धर्माचा (गैर)वापर केला आहे, तेवढा कोणीच केलेला नाही. शाहरूखला पाकिस्तानी क्रिकेटपटूंच्या प्रेमाचा उमाळा येऊनही धर्मनिरपेक्षतावाद्यांनी अजून तरी तोंड उघडलेले नाही. शिवसेना वगळता कोणत्याच पक्षाला यात काहीच वावगं दिसत नाही. पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंसाठी शाहरूखचा जीव तुटतोय. मात्र आपण काही चूक केली असं त्याला वाटत नाही.
मुख्यमंत्री की 'खान'सामा
प्रियंका, राहुल यांचा यार असलेल्या 'खान'दोस्त साठी काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला लागली होती. एक तर गांधी कुटुंबियांचा यार आणि त्यातच मुसलमान म्हटल्यावर काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला लागणं सहाजिकच होतं. त्यामुळे गांधी घराण्याच्या धर्मनिरपेक्षतेची 'चव' बिघडू नये यासाठी राज्याचे मुख्यमंत्री म्हणा किंवा 'खान'सामा म्हणा कामाला लागले. खानाच्या चित्रपटाला सुरक्षा देण्यासाठी चित्रपटगृहांना पोलीस संरक्षणाचा गराडा पडला. दिल्लीश्वर गांधींना खुश करण्यासाठी खानाच्या चित्रपटाला विरोध करणा-या शिवसैनिकांवर पोलीस तुटून पडले. अर्थात पोलीस बिचारे तरी काय करणार ? मुंबईवर हल्ला होतो, हेडली दोन वर्ष इथं राहतो, हे त्यांना कळत नाही. मात्र या निमीत्ताने का होईना निशस्त्र शिवसैनिकांवर दांडके आपटून तेवढीच सरकारी मर्दूमकी बजावल्याचं त्यांना समाधान मिळालं. मुख्यमंत्र्यांनी या निमीत्ताने खानाचे 'जोडे' उचलून एक वर्तूळ पूर्ण केलं. अर्थात महाराष्ट्रात राज्य करायचे असेल तर काँग्रेसवाल्यांना गांधी आणि खानांचे जोडे उचलावेच लागणार हे पुन्हा एकदा स्पष्ट झालं.
छत्रपती शिवाजी महाराज आम्हाला क्षमा करा
स्वराज्याच्या मुळावर आलेल्या अफजल खानाचा याच राज्यात शिवाजी महाराजांनी कोथळा काढला होता, हा इतिहास आहे. मात्र इथे तर देशाच्या अस्मितेवर चालून आलेल्या खानासाठी पायघड्या टाकण्यात येत आहेत. स्वराज्यावर चालून आलेला अफजल खान आणि अस्मितेवर चालून आलेला शाहरूख खान यांच्यात फरक तो काय ? या खानांमध्ये काय फरक आहे ? तो स्पष्ट दिसतोच आहे. मात्र ही असली खानावळ मोडून काढण्यासाठी राज्यकर्त्यांमध्ये ताकद असायला हवी. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यावर चालून आलेल्या अफजल खानाचा कोथळा काढून, त्याची कबर बांधली. ( नंतर धर्मांध मुस्लिमांनी ट्रस्ट स्थापून त्याचे उदात्तीकरण केले. अर्थात काँग्रेसने अजूनही कबरीला संरक्षण देऊन त्यांचा 'हात' कुणाबरोबर आहे, हे दाखवून दिलं. ) मात्र इथे तर पाकिस्तान प्रेमाचा उमाळा आलेल्या शाहरूखच्या चित्रपटाला विरोध करणा-यांची डोकी फोडण्यात आली. शिवाजी महाराज आम्हाला क्षमा करा. कारण आता राज्य हे स्वाभिमानाने नव्हे तर लाचारीने आणि अल्पसंख्यकांच्या मताने चालवण्याचे दिवस आले आहेत.
त्यांची धर्मनिरपेक्षता आमच्या धर्माचे काय ?
धर्मनिरपेक्षता नव्हे तर वॉट बँक जपण्यासाठी काँग्रेस कोणत्याही थराला जावू शकते यात शंका नाही. देशाविषयी गरळ ओकणा-यांची थुंकी ही त्यांना गोड आहे. काँग्रेस असो वा कोणतेही राजकीय पक्ष यांना सत्ता जपायची आहे. किंवा सत्तेत यायचं आहे. त्यासाठी त्यांना गरज आहे ती मुस्लीम वोट बँकेची. त्यासाठी मुस्लीमांना वाईट वाटू नये, याच एकसुत्री कलमाचे पालन ते करत असतात. शाहरूख असो अथवा कुणी इतर अल्पसंख्यांक यांच्या चूकीच्या वक्तव्याचा किंवा कृतीचा ते कधीच निषेध करणार नाहीत. त्यांच्यावर ते कधीच नेम धरणार नाहीत. अर्थात हे शिवधनुष्य पुचाट काँग्रेसवाल्यांना पेलणंही शक्य नाही. त्यामुळे अशा अस्मितेच्या प्रश्नांवर डोकी फोडून घ्यायची असतील तर स्वराज्याची पताका फडकावणा-या शिवाजी महाराजांचे वारसदारच पुढे येणार. त्यांच्या शिवाय कुणात आहे हा दम ?
खमंग फोडणी - लादेन नंतर जगातला दुस-या क्रमांकाचा लोकप्रिय मुसलमान, असं स्वत:ला म्हणवून घेणारा शाहरूख काँग्रेसला कशासाठी प्रिय असेल ? तर तो लोकप्रिय स्टार आणि मुस्लिम असल्यामुळेच. मात्र शाहरूखनेही काँग्रेसवर विश्वास ठेवण्याच्या आधी अमिताभ बच्चनचा किस्सा लक्षात ठेवावा. अमिताभ बच्चनच्या लोकप्रियतेचा निवडणुकीत काँग्रेसने फायदा उठवला. आणि नंतर त्याच अमिताभला 'बोफोर्स'च्या तोंडी दिलं. आज उदोउदो करणारे हेच काँग्रेसवाले उद्या त्याला कशाच्या तोंडी देतील याचा 'नेम' नाही.
मुख्यमंत्री की 'खान'सामा
प्रियंका, राहुल यांचा यार असलेल्या 'खान'दोस्त साठी काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला लागली होती. एक तर गांधी कुटुंबियांचा यार आणि त्यातच मुसलमान म्हटल्यावर काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला लागणं सहाजिकच होतं. त्यामुळे गांधी घराण्याच्या धर्मनिरपेक्षतेची 'चव' बिघडू नये यासाठी राज्याचे मुख्यमंत्री म्हणा किंवा 'खान'सामा म्हणा कामाला लागले. खानाच्या चित्रपटाला सुरक्षा देण्यासाठी चित्रपटगृहांना पोलीस संरक्षणाचा गराडा पडला. दिल्लीश्वर गांधींना खुश करण्यासाठी खानाच्या चित्रपटाला विरोध करणा-या शिवसैनिकांवर पोलीस तुटून पडले. अर्थात पोलीस बिचारे तरी काय करणार ? मुंबईवर हल्ला होतो, हेडली दोन वर्ष इथं राहतो, हे त्यांना कळत नाही. मात्र या निमीत्ताने का होईना निशस्त्र शिवसैनिकांवर दांडके आपटून तेवढीच सरकारी मर्दूमकी बजावल्याचं त्यांना समाधान मिळालं. मुख्यमंत्र्यांनी या निमीत्ताने खानाचे 'जोडे' उचलून एक वर्तूळ पूर्ण केलं. अर्थात महाराष्ट्रात राज्य करायचे असेल तर काँग्रेसवाल्यांना गांधी आणि खानांचे जोडे उचलावेच लागणार हे पुन्हा एकदा स्पष्ट झालं.
छत्रपती शिवाजी महाराज आम्हाला क्षमा करा
स्वराज्याच्या मुळावर आलेल्या अफजल खानाचा याच राज्यात शिवाजी महाराजांनी कोथळा काढला होता, हा इतिहास आहे. मात्र इथे तर देशाच्या अस्मितेवर चालून आलेल्या खानासाठी पायघड्या टाकण्यात येत आहेत. स्वराज्यावर चालून आलेला अफजल खान आणि अस्मितेवर चालून आलेला शाहरूख खान यांच्यात फरक तो काय ? या खानांमध्ये काय फरक आहे ? तो स्पष्ट दिसतोच आहे. मात्र ही असली खानावळ मोडून काढण्यासाठी राज्यकर्त्यांमध्ये ताकद असायला हवी. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यावर चालून आलेल्या अफजल खानाचा कोथळा काढून, त्याची कबर बांधली. ( नंतर धर्मांध मुस्लिमांनी ट्रस्ट स्थापून त्याचे उदात्तीकरण केले. अर्थात काँग्रेसने अजूनही कबरीला संरक्षण देऊन त्यांचा 'हात' कुणाबरोबर आहे, हे दाखवून दिलं. ) मात्र इथे तर पाकिस्तान प्रेमाचा उमाळा आलेल्या शाहरूखच्या चित्रपटाला विरोध करणा-यांची डोकी फोडण्यात आली. शिवाजी महाराज आम्हाला क्षमा करा. कारण आता राज्य हे स्वाभिमानाने नव्हे तर लाचारीने आणि अल्पसंख्यकांच्या मताने चालवण्याचे दिवस आले आहेत.
त्यांची धर्मनिरपेक्षता आमच्या धर्माचे काय ?
धर्मनिरपेक्षता नव्हे तर वॉट बँक जपण्यासाठी काँग्रेस कोणत्याही थराला जावू शकते यात शंका नाही. देशाविषयी गरळ ओकणा-यांची थुंकी ही त्यांना गोड आहे. काँग्रेस असो वा कोणतेही राजकीय पक्ष यांना सत्ता जपायची आहे. किंवा सत्तेत यायचं आहे. त्यासाठी त्यांना गरज आहे ती मुस्लीम वोट बँकेची. त्यासाठी मुस्लीमांना वाईट वाटू नये, याच एकसुत्री कलमाचे पालन ते करत असतात. शाहरूख असो अथवा कुणी इतर अल्पसंख्यांक यांच्या चूकीच्या वक्तव्याचा किंवा कृतीचा ते कधीच निषेध करणार नाहीत. त्यांच्यावर ते कधीच नेम धरणार नाहीत. अर्थात हे शिवधनुष्य पुचाट काँग्रेसवाल्यांना पेलणंही शक्य नाही. त्यामुळे अशा अस्मितेच्या प्रश्नांवर डोकी फोडून घ्यायची असतील तर स्वराज्याची पताका फडकावणा-या शिवाजी महाराजांचे वारसदारच पुढे येणार. त्यांच्या शिवाय कुणात आहे हा दम ?
खमंग फोडणी - लादेन नंतर जगातला दुस-या क्रमांकाचा लोकप्रिय मुसलमान, असं स्वत:ला म्हणवून घेणारा शाहरूख काँग्रेसला कशासाठी प्रिय असेल ? तर तो लोकप्रिय स्टार आणि मुस्लिम असल्यामुळेच. मात्र शाहरूखनेही काँग्रेसवर विश्वास ठेवण्याच्या आधी अमिताभ बच्चनचा किस्सा लक्षात ठेवावा. अमिताभ बच्चनच्या लोकप्रियतेचा निवडणुकीत काँग्रेसने फायदा उठवला. आणि नंतर त्याच अमिताभला 'बोफोर्स'च्या तोंडी दिलं. आज उदोउदो करणारे हेच काँग्रेसवाले उद्या त्याला कशाच्या तोंडी देतील याचा 'नेम' नाही.
Friday, February 5, 2010
राहुल गांधी ! महाराष्ट्र धर्म तुडवावा
अखरे राहुल गांधी यांची मुंबई भेट पार पडली. या भेटीचं नियोजन अगदी योग्य प्रकारे करण्यात आलं होतं. नुसतंच नियोजन नव्हे तर या भेटीसाठी वातावरण निर्मितीही करण्यात आली होती. मुंबईत येण्याआधीच राहुल गांधी यांनी बिहार - युपीच्या भैय्यांनी मुंबईचं रक्षण केलं असं वक्तव्य बिहारमध्ये केलं. अर्थातच हे वक्तव्य मराठी जनतेला डिवचण्यासाठी होतं. अर्थात शिवसेना वगळता इतर मराठी मंडळी शांतच राहिली. मात्र शिवसेनेनं राहुल गांधी यांना काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त करण्याचा निर्णय घेतला. राहुल गांधींनी एकाच वेळी युपी - बिहारी भैय्यांना खुश करून उत्तर भारतीय वोट बँक आणखी मजबूत करत, बिहारमध्येही तिचा उपयोग करून घेण्याची चाल यशस्वीपणे खेळली. इतकंच नव्हे तर घाटकोपरला रमाबाई आंबेडकर नगरमध्ये जाऊन आपली हक्काची दलित वोट बँकही जपण्याचा प्रयत्न केल्याचं दिसून येतं.
बरं हे राहुल बाबा मुंबईचा दौरा ठरल्याप्रमाणे करता अवखळ बाळाप्रमाणे कुठेही कसेही फिरलं. आता या राहुल 'भैय्या'ला खरोखरच लोकलने फिरायचं होतं की शिवसेनेच्या आंदोलनामुळे मार्ग बदलावा लागला हा प्रश्न येथे निर्माण होतो. इकडे राहुल बाबाचा लोकलमध्ये प्रवास सुरू होता. आणि तिकडे राज्याचे मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांना घाम फुटला होता. कारण शिवसैनिकांचे 'झेंडा' आंदोलन चिघळलं तर कसाब कृपेने मिळालेले मुख्यमंत्रीपद जाण्याचाही धोका निर्माण झाला होता. मात्र सरकारने शिवसेनेच्या आंदोलनाची गंभीर दखल घेतली होती. जणू शिवसैनिक काळे झेंडे नव्हे तर धोंडेच बरसवणार होते की काय ? असा सरकारचा समज झाला होता. मग त्यासाठी पूर्ण मुंबईत कडेकोट सुरक्षा व्यवस्था लावण्यात आली. या निमीत्ताने सुरक्षा व्यवस्था काय असते हे ही 'आम आदमी'ला कधी नव्हे ते दिसून आलं. अशोकराव आता एक करा तुमच्या सरकारचं किमान अस्तित्व जनतेला जाणावं यासाठी तरी ही सुरक्षा व्यवस्था कायम ठेवाच.
बरं आता आपण पुन्हा वळू यात राहुल गांधींच्या दौ-याकडे. राहुल गांधींनी केलेला लोकल प्रवास हा खुद्द त्यांच्यासाठी फार काही नवलाचा विषय नसेल. कारण राहुल गांधी मागील अनेक दिवसापासून देश जाणून घेण्यासाठी देशभर फिरत आहेत. दूरवरच्या गावात मुक्काम करत आहेत. गरिबाच्या घरी जेवण करत आहेत. आता त्यांना अजून किती देश जाणता आला ते काही कळायला मार्ग नाही. मात्र त्यांनी लोकलमध्ये प्रवास करणं यात काही वेगळं नाही. कारण असे 'गांधी छाप' आंदोलन ही गांधी - नेहरू घराण्याची मिरासदारीच आहे. सोनिया गांधीही अनेकदा अशाच ' आम आदमी 'बरोबर संवाद साधत असतात. राहुलही, सोनियाजी आता बस कराही नाटकं. वाढत्या महागाईमुळे 'आम आदमी'चं पोट खपाटाला गेलं आहे. त्यासाठी काय करणार आहात ते सांगा ? आणि त्यानंतर ही नौटंकी करा.
राहुल गांधींच्या मुंबई भेटीमुळे अशोक चव्हाण यांच्या वडिल शंकरराव चव्हाण यांचा जोडे उचलण्याचा वारसा त्यांच्या चिरंजीव अशोक चव्हाण यांच्या मंत्रीमंडळाने सुरू ठेवल्याचंही स्पष्ट झालं आहे. गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांनी राहुल गांधी यांचे जोडे मस्तकावर ठेवून महाराष्ट्राची मान पुन्हा उंचावली आहे. अरे थू तुमच्या जिंदगानीवर. छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्रा येथे मागील रांगेत औरंगजेबाने मागे उभं केल्यावर तिथं न थांबण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आज त्याच स्वाभिमानी शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात ही कणा नसलेली जात निर्माण झाली आहे. दिल्लीश्वरांचे पाय चाटणे हीच काय त्यांची कर्तबगारी.
या निमीत्ताने इंग्रजी आणि हिंदी मीडिया हा विकला गेला आहे की काय ? किंवा मुंबई तोडण्याच्या कटात तेही सामील झाले आहेत ? अशी शंका उपस्थित होते. काळे झेंडे दाखवण्याचे साधे आंदोलन असताना त्याला ठाकरे आणि गांधी युद्धाचं स्वरूप देऊन, थेट राहुल गांधी यांना विजेता ठरवण्यात आलं. या इंग्रजी - हिंदी चॅनेल्सची मळमळ या निमीत्ताने बाहेर पडली. त्यांना मराठी माणूस, शिवसेना यांच्यावरचा द्वेषही दिसून आला. हे इंग्रजी - हिंदी चॅनेल्स कमी होते की काय, म्हणून मराठीतले बाटगे 'लोकमळ'ने ही त्याचा कंडू या निमीत्ताने शमवून घेतला. मात्र या निमीत्ताने मराठीचा अपमान झाल्यावर रस्त्यावर कोण उतरतं आणि कोण अपमान करणा-यांचं स्वागत करतं हे सिद्ध झालं. राहुल गांधींनी भाईदास हॉलमध्ये मुंबईचा उल्लेख बॉम्बे असा केला. आता तरी काँग्रेसवाले जागचे हलणार आहेत का ?
खमंग फोडणी - आता पुढच्या आठवड्यात शाहरूख खानचा 'माय नेम इज खान' प्रदर्शित होणार आहे. या खानाचे गांधींबरोबर चांगलेच सूत जमलेले आहे. त्यामुळे दिल्लीश्वरांच्या आशिर्वादामुळे पाकिस्तानी क्रिकेटपटूंच्या प्रेमात पडलेल्या या खानाने अजूनही माफी मागितलेली नाही. त्यामुळे या खानासाठी पुढिल आठवड्यात पुन्हा एकदा काँग्रेसी बाटगे त्यांची प्रतिष्ठा पणाला लावणार आहेत. मराठी माणसाच्या अपमानानंतर शिवसेना रस्त्यावर उतरली. आता तर राष्ट्राचा अपमान या खानाने केलाय. त्यामुळे त्याचा मोठा सत्कार व्हायला हवा. त्याचा सिनेमा प्रदर्शित करण्यासाठी सैन्याला बोलवावं लागलं तरी बेहत्तर मात्र धर्मनिरपेक्षता आणि हा मुजोर खान सुरक्षीत राहिली पाहिजे. या विरोधात कोणीही बोलू नका नाही तर तुम्ही जातीयवादी ठराल. जय हो. जय हो. जय हो.
बरं हे राहुल बाबा मुंबईचा दौरा ठरल्याप्रमाणे करता अवखळ बाळाप्रमाणे कुठेही कसेही फिरलं. आता या राहुल 'भैय्या'ला खरोखरच लोकलने फिरायचं होतं की शिवसेनेच्या आंदोलनामुळे मार्ग बदलावा लागला हा प्रश्न येथे निर्माण होतो. इकडे राहुल बाबाचा लोकलमध्ये प्रवास सुरू होता. आणि तिकडे राज्याचे मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांना घाम फुटला होता. कारण शिवसैनिकांचे 'झेंडा' आंदोलन चिघळलं तर कसाब कृपेने मिळालेले मुख्यमंत्रीपद जाण्याचाही धोका निर्माण झाला होता. मात्र सरकारने शिवसेनेच्या आंदोलनाची गंभीर दखल घेतली होती. जणू शिवसैनिक काळे झेंडे नव्हे तर धोंडेच बरसवणार होते की काय ? असा सरकारचा समज झाला होता. मग त्यासाठी पूर्ण मुंबईत कडेकोट सुरक्षा व्यवस्था लावण्यात आली. या निमीत्ताने सुरक्षा व्यवस्था काय असते हे ही 'आम आदमी'ला कधी नव्हे ते दिसून आलं. अशोकराव आता एक करा तुमच्या सरकारचं किमान अस्तित्व जनतेला जाणावं यासाठी तरी ही सुरक्षा व्यवस्था कायम ठेवाच.
बरं आता आपण पुन्हा वळू यात राहुल गांधींच्या दौ-याकडे. राहुल गांधींनी केलेला लोकल प्रवास हा खुद्द त्यांच्यासाठी फार काही नवलाचा विषय नसेल. कारण राहुल गांधी मागील अनेक दिवसापासून देश जाणून घेण्यासाठी देशभर फिरत आहेत. दूरवरच्या गावात मुक्काम करत आहेत. गरिबाच्या घरी जेवण करत आहेत. आता त्यांना अजून किती देश जाणता आला ते काही कळायला मार्ग नाही. मात्र त्यांनी लोकलमध्ये प्रवास करणं यात काही वेगळं नाही. कारण असे 'गांधी छाप' आंदोलन ही गांधी - नेहरू घराण्याची मिरासदारीच आहे. सोनिया गांधीही अनेकदा अशाच ' आम आदमी 'बरोबर संवाद साधत असतात. राहुलही, सोनियाजी आता बस कराही नाटकं. वाढत्या महागाईमुळे 'आम आदमी'चं पोट खपाटाला गेलं आहे. त्यासाठी काय करणार आहात ते सांगा ? आणि त्यानंतर ही नौटंकी करा.
राहुल गांधींच्या मुंबई भेटीमुळे अशोक चव्हाण यांच्या वडिल शंकरराव चव्हाण यांचा जोडे उचलण्याचा वारसा त्यांच्या चिरंजीव अशोक चव्हाण यांच्या मंत्रीमंडळाने सुरू ठेवल्याचंही स्पष्ट झालं आहे. गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांनी राहुल गांधी यांचे जोडे मस्तकावर ठेवून महाराष्ट्राची मान पुन्हा उंचावली आहे. अरे थू तुमच्या जिंदगानीवर. छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्रा येथे मागील रांगेत औरंगजेबाने मागे उभं केल्यावर तिथं न थांबण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आज त्याच स्वाभिमानी शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात ही कणा नसलेली जात निर्माण झाली आहे. दिल्लीश्वरांचे पाय चाटणे हीच काय त्यांची कर्तबगारी.
या निमीत्ताने इंग्रजी आणि हिंदी मीडिया हा विकला गेला आहे की काय ? किंवा मुंबई तोडण्याच्या कटात तेही सामील झाले आहेत ? अशी शंका उपस्थित होते. काळे झेंडे दाखवण्याचे साधे आंदोलन असताना त्याला ठाकरे आणि गांधी युद्धाचं स्वरूप देऊन, थेट राहुल गांधी यांना विजेता ठरवण्यात आलं. या इंग्रजी - हिंदी चॅनेल्सची मळमळ या निमीत्ताने बाहेर पडली. त्यांना मराठी माणूस, शिवसेना यांच्यावरचा द्वेषही दिसून आला. हे इंग्रजी - हिंदी चॅनेल्स कमी होते की काय, म्हणून मराठीतले बाटगे 'लोकमळ'ने ही त्याचा कंडू या निमीत्ताने शमवून घेतला. मात्र या निमीत्ताने मराठीचा अपमान झाल्यावर रस्त्यावर कोण उतरतं आणि कोण अपमान करणा-यांचं स्वागत करतं हे सिद्ध झालं. राहुल गांधींनी भाईदास हॉलमध्ये मुंबईचा उल्लेख बॉम्बे असा केला. आता तरी काँग्रेसवाले जागचे हलणार आहेत का ?
खमंग फोडणी - आता पुढच्या आठवड्यात शाहरूख खानचा 'माय नेम इज खान' प्रदर्शित होणार आहे. या खानाचे गांधींबरोबर चांगलेच सूत जमलेले आहे. त्यामुळे दिल्लीश्वरांच्या आशिर्वादामुळे पाकिस्तानी क्रिकेटपटूंच्या प्रेमात पडलेल्या या खानाने अजूनही माफी मागितलेली नाही. त्यामुळे या खानासाठी पुढिल आठवड्यात पुन्हा एकदा काँग्रेसी बाटगे त्यांची प्रतिष्ठा पणाला लावणार आहेत. मराठी माणसाच्या अपमानानंतर शिवसेना रस्त्यावर उतरली. आता तर राष्ट्राचा अपमान या खानाने केलाय. त्यामुळे त्याचा मोठा सत्कार व्हायला हवा. त्याचा सिनेमा प्रदर्शित करण्यासाठी सैन्याला बोलवावं लागलं तरी बेहत्तर मात्र धर्मनिरपेक्षता आणि हा मुजोर खान सुरक्षीत राहिली पाहिजे. या विरोधात कोणीही बोलू नका नाही तर तुम्ही जातीयवादी ठराल. जय हो. जय हो. जय हो.
Subscribe to:
Posts (Atom)