Friday, July 26, 2013

नेत्यांच्या दिवट्यांसाठी महाविद्यालयीन निवडणुका ?

महाविद्यालयांमध्ये निवडणुका घेण्यास सरकार अनुकूल असल्याचं स्पष्ट होत आहे. त्यामुळे पुन्हा महाविद्यालयांमध्ये निवडणुकांची धुळवड रंगणार आहे. सरकारनेच विधानसभेत तसे संकेत दिलेत. त्याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर करण्याचं आश्‍वासन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे यांनी दिलं आहे. महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियमात बदल करून या सेमिस्टरच्या आत निवडणुका सुरू करण्याच्या दृष्टीनं सरकारचे प्रयत्न सूर आहेत. प्रयत्न करण्यात येईल असेही टोपे म्हणाले. १९९३ साली महाविद्यालयातील निवडणुकांदरम्यान घडलेल्या हिंसाचारांच्या घटनांमुळे निवडणुकांवरच बंदी घालण्यात आली. मात्र त्यामुळे विद्यार्थीदशेपासून नेते तयार होण्याची प्रक्रिया थांबल्या जितेंद्र आव्हाडांचा दावा आहे. भास्कर जाधव हे ही या निवडणुकांसाठी उतावीळ झाले आहेत.
महाविद्यालयांमधल्या निवडणुका वीस वर्षांपासून बंद आहेत. मात्र आता  जर पुन्हा निवडणुका सुरू झाल्या तर त्यात हिंसाचार होणार नाही ? याची हे नेते हमी देणार आहेत का ? वीस वर्षांमध्ये राज्यातल्या बदलेल्या राजकीय, सामाजिक, आर्थिक परिस्थिती बरोबरच बदललेल्या भ्रष्टाचाराचीही नेत्यांना नक्कीच जाणिव आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांनाच महाविद्यालयांमध्ये निवडणुका घेण्याची खुमखुमी असल्याचं सध्या तरी दिसून येत आहे. अर्थात निवडणुका लढवण्यासाठी लागणारी मनी आणि मसल पावर त्यांच्याकडे आहेच. शहरा-शहरात अनेक 'सज्जन' नेते राष्ट्रवादीकडे आहेत. आता त्यांची दिवटी मोठी झाली आहेत. अनेक नेत्यांकडे 'अनेक' मार्गाने पैसा आला आहे. (इथं सिंचन घोटाळ्याचा उल्लेख करण्याची सदर लेखकाची इच्छा नाही.) इतका पैसा आहे की, तो वापरावा कुठे ? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे महाविद्यालयात जाणा-या (शिकण्यासाठी हे गृहितच धरा) नेत्यांच्या दिवट्यांचा या निवडणुकांच्या माध्यमातून राज्याभिषेक  करण्याची घाई झाली आहे. या नेत्यांना महाविद्यालयातल्या निवडणुकांच्या माध्यमातून नेते नव्हे तर त्यांचे दिवटे घडवायचे आहेत. अर्थात दिवट्यांच्या बापांना तसं वाटत असेल, तर त्यात वावगं असं काहीच नाही. कारण बापाने 'विविध' मार्गाने कमावलेली इस्टेट या दिवट्यांनाच तर सांभाळायची आहे. त्यासाठी महाविद्यालयाच्या माध्यमातून त्यांना राजकारणाचा धडा गिरवायची घाई झाली आहे.
मात्र या दिवट्यांसाठी गुलाल उधळण्याच्या या खेळात अनेकांचं रक्त सांडेल. हे रक्त नेत्यांच्या मुलांचं सांडणार नाही. तर सर्वसामान्य घरातून आलेल्या विद्यार्थ्यांचं सांडेल. त्यांचं करिअर बरबाद होईल. या दिवट्यांसाठी होणा-या मारामा-या सर्वसामान्य मुलांच्या बळावर लढल्या जातील. त्यासाठी दिवट्यांचे बाप रसद पुरवतील. मुलांच्या हाती देशी कट्टेही दिले जातील. बारमध्ये सर्वसामान्य विद्यार्थ्यांना दारू  पाजून मिंधं केलं जाईल. हेच सर्वसामान्य विद्यार्थी व्यसनी बनतील, आणि आयुष्यभरासाठी दिवट्यांच्या  दावणीला बांधली जातील. ज्यांच्यावर केसेस होतील त्यांचं पुढील सर्व करिअर बरबाद होईल. दिवट्यांना सोडवण्यासाठी त्यांचे बाप असलेले नेते मोठे वकील लावतील आणि त्यांना सोडवतील. मात्र जेलमध्ये  सडतील ती सर्वसामान्यांची मुलं. निवडणुकीचा गुलाल नेत्यांच्या आणि त्यांच्या दिवट्यांच्या अंगावर पडेल. मात्र यात रक्तानं हात माखतील ती सर्वसामान्य विद्यार्थ्यांचे आणि मुडदेही पडतील ते सर्वसामान्य विद्यार्थ्यांचेच. नेत्यांच्या दिवट्यांचा राज्यभिषेक होईल. मात्र सर्वसामान्य विद्यार्थी नेते नव्हे तर राजकीय गुंड होतील. ही व्यवस्था सर्वसामान्य विद्यार्थ्यांना नेते बनवणार नाही. सर्वसामान्य विद्यार्थी या दिवट्यांच्या नादी लागून राजकीय गुंड होतील, आणि त्यांचे मिंधेच होतील. त्यामुळे सर्वसामान्य विद्यार्थ्यांनी या महाविद्यालयीन निवडणुकांच्या राजकारणापासून दूर राहण्यातच हित आहे. मात्र त्या आधी सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन महाविद्यालयीन निवडणुकांचा हा डाव हाणून पाडण्याची गरज आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला जर एवढीच विद्यार्थ्यांमधून नेते घडवण्याची घाई झाली आहे तर आगामी निवडणुकांमध्ये सर्वसामान्य युवकांना उमेदवारी द्या. त्यांच्या अनेक नेत्यांची मुलं खासदार, आमदार, महापौर आहेत. त्या दिवट्यांना हे राष्ट्रवादीवाले घरी बसवणार आहेत का ? अर्थातच नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांमधून नेते घडवण्याची त्यांची ही भाषा निव्वळ बनवाबनवीच आहे, हे स्पष्ट होतंय.
खमंग फोडणी - महाविद्यालयीन निवडणुकांच्या माध्यमातून तरूणांना नेते करण्यासाठी काही राजकीय पक्षांना खुमखुमी आली आहे. आता यातून नेते घडतीलच याची खात्री नाही. मात्र माझ्यासारख्या तरूण पत्रकाराला वयाच्या अवघ्या छत्तीसाव्या वर्षी संपादक होण्याची ऑफर आली होती. अख्ख्या मीडियालाच हा धक्का होता. संभाजीनगरला लोकमतमध्ये तीन महिन्याच्या मार्केटिंगचा अनुभव, दैनिक महानायकमध्ये उपसंपादक-रिपोर्टर पदाचा एका वर्षाचा अनुभव, ई टीव्ही मराठीच्या प्रोग्रामिंगमध्ये दीड वर्षाचा अनुभव, ई टीव्ही न्यूजमध्ये कॉपी एडिटर आणि रिपोर्टरचा (ब्युरो चीफ) अनुभव, झी 24 तासमधील 5 वर्ष आणि आता टीव्ही नाईनमधील 7 महिने अशी उणीपुरी 11 वर्षांची छोटीशी कारकिर्द. मात्र तरीही मला संपादकपदाची ऑफर आली. अर्थात पत्रकार असल्याने अर्ध्या हळकुंडाने मी पिवळा होत नाही. त्यामुळे मी ती ऑफर स्वीकारली नाही.

Monday, June 3, 2013

राजकारण्यांनी लावली ब्लॉगची वाट !

अलविदा, ई टीव्ही मराठी न्यूज !, या विषयावर लेख लिहिल्यानंतर पुढील लेख प्रकाशित व्हायला बराच विलंब झाला. या काळात अनेक मित्रांनी ब्लॉगवर लेख का प्रकाशित  केला नाही ? या विषयी विचारणा केली. अर्थात मी त्यांना माझ्या मोबाईलवरून कॉल करून पदरमोड केल्यावर त्यांनी ही विचारणा केली, हा भाग वेगळा. मी काही कोणत्याही प्रादेशिक  वृत्तवाहिनीचा संपादक नाही, की ज्यामुळे वाचक मला एसएमएस पाठवून विचारणा करतील. मी जे काही आता लिहिलं आहे, त्यावर तुम्ही विश्वास ठेऊ शकता. कारण मी पत्रकार आहे, एखाद्या प्रादेशिक वृत्तवाहिनीचा संपादक नाही.
पण जाऊ द्या आजचा आपला विषय वेगळा आहे. राजकारण्यांनी आपल्या देशाची वाट लावली आहे. अर्थात यात मोठा वाटा काँग्रेस पक्ष आणि त्यांच्या नेत्यांचा आहे. इतरही आहेतच, मात्र त्यांना काँग्रेसच्या भ्रष्टाचाराची उंची नाही. ज्या काँग्रेसने देशाची वाट लावली, ज्या राजकारण्यांनी देशाची वाट लावली त्यांनीच माझ्याही ब्लॉगची वाट लावली. नाही, नाही मला ब्लॉग बंद करा अशी धमकी आलेली नाही. मात्र मी एखादा विषयावर लिहिण्यासाठी विचार करतो, तोच नवा विषय उपस्थित होतो. अर्थात तुम्हा वाचकांना याचा अनुभव आहेच की, हा ब्लॉग विचारपूर्ण आहे. असो.
संसदेतला गदारोळ, चीनची घुसखोरी, अश्वनीकुमार आणि सीबीआय, पवनकुमार बन्सल आणि भाचे कंपनीची भ्रष्टाचार एक्सप्रेस, महामहिम सतीश चिखलीकर आणि जगदिश वाघ, सार्वजनिक बांधकाम खात्यातल्या अधिका-यांची देदिप्यमान कामगिरी, किरीट सोमय्यांनी भुजबळांवर केलेले आरोप, 'सु'संस्कारित अजित पवारांनी दुष्काळग्रस्तांची केलेली चेष्टा,  स्पॉट फिक्सिंग, नक्षलवाद्यांनी छत्तीसगडमध्ये घडवलेलं हत्याकांड अशी आपत्तींची मालिकाच सुरू झाली. यातल्या एका घोटाळ्यावर किंवा विषयावर विचार करे पर्यंत पुढील घोटाळा येत गेला.  मी विचार करत राहिलो. मात्र माझ्या विचारांची गती घोटाळ्यांच्या गतीपेक्षा मागे पडली. त्यातूनच 'राजकारण्यांनी लावली ब्लॉगची वाट !' हा नवा लेख तयार झाला. वाईटातूनही चांगलं घडतं ते असं.
मुंबईतल्या महालक्ष्मी रेसकोर्सवर शर्यत हवी की उद्यान या विषयावरही सध्या अनेक चर्चा सुरू आहेत. 31 मे 2013 या दिवशी रेसकोर्सला दिलेल्या लीजची मुदत संपली. (तरी बरं रेसकोर्स आहे म्हणून त्या लीजला अजून कुणी लीद म्हटलेलं नाही.) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांकडे  थीम पार्कच्या संकल्पनेचे सादरीकरण केले. शिवसेना पक्षप्रमुख ही स्थिती मोठ्या कौशल्याने आणि संयमाने हाताळत आहेत. मात्र आगामी काळात मोठा राजकीय वाद निर्माण करण्याची नेपथ्यरचना तयार झाली आहे. कोणताही विषय चिघळेपर्यंत ताणायचा ही काँग्रेसची परंपरागत शैलीच आहे. त्यामुळे मोठा वाद झाला तर नवल वाटण्याचं कारण नाही.
आंतरराष्ट्रीय दर्जाचं उद्यान तयार होऊन त्याला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं नाव दिलं तर दिल्लीतले पक्षश्रेष्ठी महाराष्ट्रातल्या काँग्रेस नेत्यांवर थुंकतील की काय ? अशीही त्यांना भीती वाटत असावी. धनिकांना रेसकोर्सवर सट्टा लावता आला नाही तर आगामी निवडणुकांमध्ये त्यांच्याकडून मिळणा-या थैल्या मिळणार नाहीत. आणि इलेक्शनच्या फंडिंगलाच घोडा लागायचा, अशी काँग्रेसजनांना भीती वाटत असावी.
मात्र याच रेसकोर्सवरील जागेत थीम पार्क उभारण्याचा प्रस्ताव काँग्रेसच्या नेत्यांनी मांडला असता तर ? मग काय काँग्रेसच्या  गणंगांनी त्याला महात्मा गांधी, पंडित नेहरू, इंदिरा गांधी, फिरोज गांधी, संजय गांधी यांच्यापैकी कोणत्याही गांधीचं नाव देण्यासाठी (भ्रष्टाचाराने फुगलेल्या) छातीचा कोट केला असता. सगळे काँग्रेसवाले फेर लावून नाचले असते. मात्र धनिकांच्या रेसकोर्सच्या जागी सामान्यांसाठी उद्यान होत आहे म्हटल्यावर 'आम आदमी'चा कळवळा असलेल्या काँग्रेसच्या पोटात कळा सुरू झाल्या. (या कळा शब्दश: घ्यायच्या नाहीत.) आणि प्रस्तावित उद्यानाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याचं ऐकल्यावर तर काँग्रेस वाल्यांचे भ्रष्टाचाराचं खाऊन टराटरा फुगलेले चेहरे हवा गेलेल्या फुग्यासारखे झाले होते. मुंबईतल्या सी लिंकला राजीव गांधीचं नाव देणारे हे काँग्रेसी गणंग. बोरिवलीतल्या नॅशनल पार्कला संजय गांधींचं नाव देणारे हे काँग्रेसी. कित्येक सरकारी योजनांना गांधी-नेहरूंची नावं देणारे हे काँग्रेसवाले. युतीच्या काळात लोकराज्यचं नाव शिवराज्य करण्यात आलं. मात्र  नंतर सत्तेत आलेल्या काँग्रेस सरकारनं पुन्हा लोकराज्य हे नाव दिलं. औरंगाबादचं संभाजीनगर नाव करतानाही काँग्रेसवाल्यांनी तोबा-तोबा केलं. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीची ही मांजरं शिवसेनाप्रमुखांचं नाव देतानाही आडवी येणारच होती, यात आता कोणतीही शंका बाळगण्याचं कारण नाही.  राष्ट्रवादी काँग्रेसचे 'सु'संस्कारित नेते अजित पवारांनी आडव्या जाणा-या मांजरांचं नेतृत्व स्वत:कडे घेतल्याचं चित्र आहे.  रेसकोर्स प्रकरणी मुख्यमंत्रीच निर्णय घेतील अशी कधी नव्हे ती मुख्यमंत्र्यांना आदर देणारी भाषा दादा वापरू लागले आहेत. मात्र मुख्यमंत्र्यांनीही सर्व पक्षांबरोबर चर्चा करून निर्णय घेऊ असं आश्वासन दिलं आहे. काँग्रेसच्या परंपरेला न अनुसरता मुख्यमंत्री काही तरी वेगळं करतील अशी अपेक्षा आहे. मात्र मुख्यमंत्री साहेब निर्णय घ्या, पण जरा लवकर.
 कारण आता खूप झालं आहे. शिवतीर्थावरही शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाला विरोध झाला होता. सतराशे साठ नियम, कायदे सांगण्यात आले. मात्र आता शिवसैनिकांच्या संयमाचा अंत पाहू नका. संयमाचा अंत झाला तर भावनांच्या यज्ञकुंडात अनेकांच्या समिधा पडतील. शिवसेनाप्रमुख हे आमचं दैवत आहेत. जगातल्या हिंदूंचं नेतृत्व त्यांनी केलंय. पिचलेल्या हिंदूंना त्यांनी हिंमत दिलीय. मुंबईतला मराठी माणसाला त्यांनी आवाज दिलाय. ज्यांनी आम्हाला लढायला शिकवलं. त्यांच्या  नावासाठी पुन्हा लढायला लावू नका.

Wednesday, March 6, 2013

अलविदा, ई टीव्ही मराठी न्यूज !

अखेर मागील वर्षी ऐन दिवाळीत ई टीव्ही मराठीच्या बातम्या बंद झाल्या.  11 नोव्हेंबर 2012 या दिवशी सकाळी 7 ते 7-30 या वेळेत प्रसारित झालेलं महाराष्ट्र माझा हे शेवटचं बुलेटिन ठरलं. इलक्ट्रॉनिक मीडियाला रेडीमेड बुलेटिन प्रोड्युसर, अँकर, पॅनल प्रोड्युसर पुरवणारी (प्रयोग) शाळा बंद पडली. मात्र याची दखल हवी तशी घेतली गेली नाही. ई टीव्हीवर हा ब्लॉग लिहायलाही उशीरच झाला. त्यावरूनही लक्षात येतं की, हवी तशी दखल घेतली गेली नाही. आजच्या सगळ्याच 24 तास वाहिन्यांमध्ये जबाबदारीच्या पदांवर काम करणारे सगळेच सहकारी रामोजी फिल्म सिटीतल्या न्यूजरूममध्ये घडले. ई टीव्ही हा एक संस्कार होता. तिथं जे होतं, ते आता पहायलाही मिळणार नाही. तिथं काय होतं ? हे दाखवण्याचा हा छोटासा प्रयत्न. 
ज्या ई टीव्हीचे प्रत्येक जिल्ह्यात स्ट्रिंजर, ब्युरोला रिपोर्टर होते ते सर्व आता इतिहास झालं आहे. ई टीव्हीच्या रिपोर्टरचा काय रूबाब होता ? हे पत्रकारांना माहित आहे. कारण ब्युरोच्या ठिकाणी असणारं 2 MB सेंटर हे ई टीव्हीचं शक्तीस्थळ होतं. त्यामुळे गावागावातल्या बातम्या ई टीव्हीला लागायच्या. परिणामी शहरी आणि ग्रामीण भागात ई टीव्हीच्या बातम्यांचा प्रेक्षक वर्ग निर्माण झाला होता. मात्र आता हा इतिहास झाला आहे. 
ई टीव्ही बंद पडल्याचे परिणाम आता जाणवू लागले आहेत.  डिग्री मिळवून थेट चॅनेलमध्ये येणारी मंडळी तयार करण्याचं काम आता न्यूज चॅनेलमध्ये करावं लागत आहे. हा भार आधी ई टीव्हीने सांभाळला होता. तिथं स्क्रिप्ट परफेक्ट व्हायचं. व्हिज्युअलचंही ज्ञान दिलं जायचं.
आजकाल बातमीला मोठं 'मुल्य' प्राप्त झालं आहे. पेडन्यूज, कॉर्पोरेट रिक्वेस्ट, पीआर या माध्यमातून बातम्या दिल्या जात आहेत. बातमी दाखवण्याचे पैसे मिळत आहेत. हल्ली तर काही बातम्या न दाखवण्याचे आणि बातम्या दाबण्याचे वेगळे पैसे मिळतात म्हणे. बाईट, पॅकेज, सीडी, एव्ही अशा विविध माध्यमातून कमाई होत असताना ई टीव्हीनं न्यूज बंद केल्या हे आश्चर्यच नाही का ? आताही एक चॅनेल येत आहे. काही पाईपमध्ये आहेत. समोर निवडणुका आहेत. तरीही ई टीव्हीच्या बातम्या बंद झाल्याच. 

आता तुम्ही म्हणाल नवीन चॅनेल येत आहे, अनेक जण पटापट उड्या मारत आहेत. काही जण तर एक दिवस काम करून ऑफर लेटर दाखवून दुसरीकडे पगार वाढवून घेत आहेत. काल रात्री ऑफिसच्या कॅन्टीनमध्ये एकत्र जेवायला असलेला सहकारी दुस-या दिवशी संध्याकाळी चहा घ्यायलाही बरोबर नसतो. एका दिवसात अशी पळापळ सुरू आहे.  म्हणजे सहकारी जेवत असतानाही त्यांच्या पोटातलं ओठावर येऊ देत नाहीत. अशी स्थिती आहे. 30%, 40% अशी हाईक मिळत आहे. या चॅनेलमधून त्या चॅनेलमध्ये पटापट उड्या मारणं सुरू आहे. राज्यात दुष्काळ पडला आहे. तर इलेक्ट्रॉनिक मीडियात ओला दुष्काळ पडल्याची स्थिती निर्माण झाली आहे. ऐवढी सगळी धमाल सुरू असताना हे काय, गु-हाळ हाती घेतलं असं कुणीही म्हणू शकेल. मात्र या गु-हाळाशिवाय पर्याय नाही, हे पुढे वाचत असताना तुमच्या लक्षात येईल. 

ई टीव्हीच्या हैदराबादमधील न्यूजरूममध्ये काम करत असताना खरं स्वातंत्र्य अनुभवायला मिळालं. हेडलाईन्स पासून तर बुलेटिन पर्यंतचे सर्व अधिकार हे बुलेटिन प्रोड्युसरचे असायचे. कुणाचा फोन आला म्हणून ही बातमी काढा, हेडलाईन बदला असे बाजारबसवे उद्योग तिथं व्हायचे नाही. ही बातमी मार्केटिंगकडून आली आहे, त्यामुळे आवर्जून घ्या असा आदेशही नसायचा. निवडणुकीच्या काळात रनडाऊनमध्ये पेडन्यूज ई टीव्हीमध्ये लावलेल्या नसायच्या.  त्यामुळे ह्या बातम्या घ्या  बरं का, हेडलाईन गेल्या नाही तरी चालतील, पगार वाढवून हवा आहे ना ? अशा भाषेत आर्जव आणि प्रेमळ दटावणीही केलेली नसायची. आनंदाची बाब म्हणजे ई टीव्हीमध्ये संपादक हे पदच नव्हतं. बहुतेक त्यामुळेच तिथल्या बातम्यांचा दर्जा चांगला होता आणि त्यांना टीआरपीही होता. संपादक नसल्यामुळेही अनावश्यक दबाव नव्हता. या नेत्याची बातमी घ्या, त्या नेत्याचा बाईट घ्या, ह्याचा फोनो घ्या, त्याला हेच प्रश्न विचारा, हा माझा मित्र, तो ही माझा मित्र, माझा प्रोमो करा असे वाक्य  तिथं कानावर पडत नव्हते. त्या काळातली टेक्नॉलॉजीही फास्ट नव्हती. नाही तर मोबाईलवर बोलतानाच ते वाजलेही असते.
ई टीव्हीत संपादकच नव्हता. त्यामुळे पाहुण्यांबरोबर शनिवारी गप्पांचा कार्यक्रम नसायचा. ज्या गावाला व्याख्यान त्या गावातला एखादा नामवंत शनिवारच्या  कार्यक्रमासाठी हेरायचा आणि ऑफिसच्या खर्चाने व्याख्यान आटोपून यायचं. असं 'जांभूळ अख्यान' ई टीव्हीमध्ये व्हायचं नाही.
ई टीव्हीमध्ये संपादक नव्हते. मात्र रोज डेस्कवर 3-15 ते 4-00 या वेळेत सर्व डेस्कची बैठक व्हायची. हवं तर तिला संपादकीय मंडळाची बैठक म्हटलं तरी चालेल. वरिष्ठ, बुलेटिन प्रोड्युसर, कॉपी एडिटर्स, पॅनल प्रोड्युसर्स सर्वच त्यात सहभागी व्हायचे. तिथे दोन गँगमधलं गँगवार नसायचं. दोन्ही बाजूंकडून एकमेकांवर गोळीबार व्हायचा नाही. दिवसातून तीन-तीन वेळेस संपादकीय बैठक घ्यायची. दोन्ही गँगचे बारभाई त्यात बोलवायचे मग त्यांच्यासमोर फुशारकी, टिमक्या वाजवल्या  जायच्या नाही. खरंच ई टीव्हीतल्या त्या मीटिंगमध्ये कोणताच भेदभाव नसायचा. ई टीव्ही मध्ये संपादक गँग विरूद्ध इतर गँग असा प्रकार नव्हता. संपादकांवर तुम्ही पक्षपात करता असा आरोप होत नव्हता. किंवा संपादकही तुमची गँग एकी करून निर्णय घेते, असा आरोप करत नव्हते.
कोणत्या आडनावांना TRP असतो, याचीही काही ठोकताळी ई टीव्हीत ठरलेली नव्हती. कारण असे ठोकताळे ठरवण्यासाठी तिथं संपादक नव्हता. नाही तर कोणाचे फोनो घ्यायचे, कोणाला गेस्ट बोलवायचं हे ही तिथं आडनावं पाहून ठरलं असतं. ई टीव्हीमध्ये कोणत्याच अँकर आणि बुलेटिन प्रोड्युसरला बुलेटिनला TRP मिळाला नाही तर राजीनामा द्यावा लागेल, अशी धमकी देण्यात आली नव्हती. मग भलेही संपादकांचा TRP शुन्य असला तरी चालेल, पण तिथं ही वेळच येणार नव्हती.  कारण ई टीव्हीमध्ये संपादकच नव्हता.
सध्या तर गमतीनं एखाद्या चॅनेलमध्ये जायचं असेल तर कोणतं आडनाव असेल तर काम होईल असं अनेक जण छातीठोकपणे सांगत आहेत. गमतीचा भाग सोडला तरी हे प्रकरण आता गंभीर वळण घेत चाललं आहे. कारण व्याकरण, यांचे उच्चार खराब, यांची भाषा खराब असे शब्द वापरून नाउमेद करण्यासाठी एक'जात' पणे काही समुहाने पुढाकार तर घेतला नाही ना ? अशी शंकाही उपस्थित होतेय.
ई टीव्हीतले अँकरही ख-या अर्थानं हुशार होते.  सागर गोखले, मकरंद माळवे, माधुरी गुंटी यांची शब्द आणि उच्चारांवर हुकूमत होती. अँकर असूनही ते डेस्कवर व्हीओसाठी उपलब्ध असायचे. स्क्रिप्ट दिल्यावर पॅकेजही करायचे. अर्थात 12-14 वर्ष अँकर म्हणून काम केल्यानंतरही काही अँकर्सनी त्यांचा IQ वाढू दिला नव्हता. एखादं स्क्रिप्ट त्यांच्याकडे दिल्यावर तीन तास लागले तरी पॅकेज काही व्हायचं नाही. आणि शेवटी नाही म्हणजे नाहीच. आजही कोणत्या चॅनेलमध्ये एखादा अँकर क्रायसिस असताना, माणसं कमी असताना एका मिनीटात ब्रेकींग न्यूज फोनो सकट टाईप करून देत असेल तर त्या चॅनेलवर देवाची कृपा आहे, असंच म्हणावं लागेल.
ई टीव्हीतून कधीच कोणत्या कर्मचा-याला  काढलं गेलं नाही. किंवा गेलेल्या कर्मचा-याला चॅनेलनं पुन्हा बोलावलंही नाही. जगातल्या कामगार, श्रमिक यांच्या हक्कांसाठी कालचा सवाल, उद्याचा सवाल करणारे संपादक तिथे नव्हते. जगातल्या कामगारांची चिंता करायची आणि आपल्या चॅनेलमधल्या कर्मचा-यांची कपात होत असताना शांत बसायचे असा दुटप्पीपणा ई टीव्हीमध्ये नव्हता. कधी 70, कधी 90 कर्मचारी काढून त्यांना देशोधडीला लावण्याचा उद्योग ई टीव्हीत झाला नाही. आधी कर्मचा-यांना काढायचं आणि पुन्हा त्यांनाच बोलवायचं असा हा प्रकार कुठेही दिसू शकतो, पण ई टीव्हीत असं घडलं नव्हतं.
खरंच ई टीव्ही सारखं एखादं चॅनेल सध्या आहे का ? INFO-ENTERTAINMENT मध्ये ई टीव्ही सारखी कुणाचीच हुकूमत नव्हती. खरंच असं INFO-ENTERTAINMENT  एकही नाही. नाही म्हणायला साम आहे. मात्र ते नाही म्हणायलाच. कारण न्यूज चॅनेलमधून अनेक सहकारी तिथं जातात. पुन्हा तिथून परत येतात. आणि आराम करून आलो असं सांगतात.
हैदराबाद सारख्या परराज्यात असल्यामुळे सगळेच एकमेकांच्या सुख-दु:खात सहभागी असायचे. तिथं जीवघेणं राजकारण नसायचं. गँगही नव्हत्या त्यामुळे गँगवॉरही नसायचं. आणि संपादक नसल्यामुळे ते ही उघडपणे गँगचा उल्लेख करायचे नाही. गँगही संपादकावर तुम्ही भाजप-संघाच्या बातम्यांना फेव्हर करता असे आरोप व्हायचे नाही. म्हणजे  काही ई टीव्हीमध्ये सगळेच देवाचे अवतार होते अशातला भाग नाही. काही मान'करी' आणि जुळलेले 'सुर' असे गट होते. पण त्यांचं राजकारण खालपर्यंत झिरपत नव्हतं. अर्थात काही रिपोर्टर्सला क्वार्टरली रिपोर्टमध्ये तक्रारी करण्यासाठी उचकावलं जायचं. काही रिपोर्टर्स आणि स्ट्रिंजर तर ई टीव्हीचे कर्मचारी म्हणवण्यापेक्षा कुणाचे तरी मान'करी' म्हणून मिरवण्यात  धन्यता मानत होते. आम्ही सरांसाठी आगीत उडी मारू म्हणायचे. आणि हे उडी मारणारेच जेव्हा स्ट्रिन्जरचे रिपोर्टर झाले तेव्हा सरांवरच उड्या मारायला लागले, हा भाग वेगळा. काही रिपोर्टर्सनी तर बातम्यांची पावती बुकं ही छापली होती. पॅकेज, एव्हीबी, एव्हींचा वेगवेगळा रेटही होता. याला म्हणतात प्रामाणिक व्यवहार.काही स्ट्रिन्जर्स बातम्यांच्या  सीडी तयार करून नेत्यांनाही द्यायचे. तेवढाच पुरक व्यवसाय. पीआर करण्यासाठी या सीडीच्या बातम्या उपयोगी ठरायच्या.  अशा फिल्डवरील ब-याच व्यवहारांची दबक्या आवाजात चर्चा व्हायची. मात्र न्यूजरूममध्ये कोणताही व्यवहार नव्हता, तिथं होता तो जिव्हाळा. त्यामुळे इथं कोणताही गद्दाफी, दाऊद, छोटा शकिल, हसिना पारकर निर्माण झाले नाही. आपली गँग वाढावी यासाठी कुणाला ठरवून त्रास दिला गेला नाही. पीसीआरमधून आलेल्या बुलेटिन प्रोड्युसरला, काय काशी केली ? असा शब्द वरिष्ठांकडून वापरला जायचा नाही. आपल्या गँगमधला नसणारा पीसीआरमध्ये गेल्यावर कुणी केलं हे, काय हे, ह्यॅ, छ्या असे कुजकट शब्द वापरले जात नव्हते. अर्थात आपल्या गँगमधील कुणाकडून चूक झाल्यावर ती कशी झाकायची यासाठी गँग सरसावयची. आपल्या गँगच्या सदस्याने पर्दाफाशचा खुलासा केला तरी त्यावर बुरखा टाकण्याचा प्रयत्न केला जायचा. भारत विजयी होण्याआधीच विजयी झाल्याची ब्रेकींग चालवली तरी त्यावर चर्चा घडायची नाही. गावाकडचं राजकारण कोळून आलेली बेरकी मंडळी शार्प करून घेतली जात नव्हती. गावाकडून  आले तेव्हा झाप्या अवतारत असलेले,  तोंडावरील माशी उठत नसलेली मंडळी गँगच्या जोरावर हुकूमत  गाजवणार असा प्रकार ई टीव्हीमध्ये घडत नव्हता. अशा छळाला कंटाळून गँगमध्ये प्रवेश केल्यावर मात्र चांगली वागणूक दिली जायची. अर्थात असे प्रकार ई टीव्हीमध्ये नव्हते. अर्थात मी ही गावाक़डून आलोय. मात्र गावागावात फरक असतो, तो असा.
गावाचा विषय निघालाच आहे म्हणून थोडा विषय विभागवार नेतो. तुझा-माझा नावाच्या एका वाहिनीत तर एक गँग ही 'मराठवाडा गँग' या नावाने प्रसिद्ध झाली आहे. ती गँग करिअरला डसणारी गँग म्हणून प्रसिद्ध आहे.
ई टीव्हीमध्ये कधीच कुणाचं श्रेय हिरावून घेतलं जायचं नाही. जर एखाद्याने कन्सेप्ट दिली तर तो प्रोग्राम, सीरिज त्याच्याकडे दिली जायची. एखाद्याने दिलेली कन्सेप्ट मान्य झाल्या नंतर तो फक्त आपल्या गँगचा नाही, त्याचं प्रमोशन झालं आहे, म्हणून त्याला तो कार्यक्रम द्यायचा नाही. असं ई टीव्हीमध्ये घडत नव्हतं. आपल्या जवळचा किंवा जवळची आहे म्हणून कोणाला तरी 'जरा हट'वून आपलं प्यादं पुढं  करण्याची लांडीलबाडी केली जायची नाही.

मात्र ई टीव्हीमध्ये काही वस्ताद होते. 'वरिष्ठ तिथं घनिष्ठ' या न्यायाने वरिष्ठांच्या पुढेपुढे नाचणारे काही जण होते. वरिष्ठांच्या शेजारची खुर्ची मिळवण्यासाठी  काही जण तर धावतपळत यायचे. यात काही महिला सहकारीही होत्या. अर्थात त्या दोन किंवा एकच. काही सहकारी तर जवळ बसून असायचे.  त्यांच्या नजरेत सहका-यांची चूक आली तर सांगायचे नाही. मात्र ती  चूक ते सहकारी ऑन एअर दाखवायचे. अशा दिलदार वृत्तीची किंगमाणसं ई टीव्हीमध्ये होती.
अर्थात या  सर्व छोट्या खटपटीत ई टीव्हीतलं वातावरण कधी खराब झालं नाही. नवा आलेला प्रत्येक सहकारी इथं सामावला गेला. बातमी कशी लिहावी, पॅकेज कसं तयार करावं याचं सगळ्यांना शिक्षण दिलं गेलं. दीड मिनीटाचं पॅकेज तयार  करण्यात सगळेच ई टीव्हीयन्स निष्णात झाले. आजही दीड मिनीटाचं पॅकेज करण्यात माजी ई टीव्हीयन्सचा कुणी हात धरू शकणार नाही. बुलेटिनची आरओ कशी लावायची, बातम्या कोणत्या क्रमाने घ्यायच्या, व्याकरण हे सगळं तपासलं जायचं. बातम्यांच्या वेगवेगळ्या प्रकारात तज्ज्ञ असणा-या सहका-यांची नावं इथं देता येतील. साहित्य आणि व्याकरण दुर्गेश सोनार, पीटीआय + रॉयटर = गजानन कदम, वृत्तवेध म्हणजे विद्याभूषण आर्य आणि धनंजय कोष्टी ही नावं फिट होती. अभ्युदय रेळेकरही मार्गदर्शन करण्यात आघाडीवर असायचे. कोणत्याही मुद्यावर वाद कसा घालायचा ? हे मेघराज पाटील आणि माणिक मुंढे यांच्याकडून शिकायला मिळालं. निमा पाटीलचा कम्युनिस्ट असुनही अत्यंत दुराग्रही नसण्याची वृत्ती नव्या सहका-यांना मदतीची ठरायची. प्रवीण अंधारकर तर एडिटींगमधील तज्ज्ञ. फक्त ते  शिकवणार कधी ? एवढाच प्रश्न असायचा. शैलेश लांबे हे नॅशनल डेस्कवर असले तरी कोणतीही माहिती विचारल्या सांगण्यासाठी तत्पर असायचे. अशा या वातावरणात माझ्यासारखे अनेक ज्युनिअर इलेक्ट्रॉनिक जर्नलिझम शिकले. काही जण तर चांगलेच 'तयार'ही झाले. हे 'तयार'  प्रोडक्ट आता इतर चॅनेलमध्येही त्यांची चांगलीच 'छाप' पाडत आहेत.



ताजा कलम - या ब्लॉगमध्ये संपादक नसला म्हणजे चॅनेलला TRP असतो असा निष्कर्ष कुठेही काढण्यात आलेला नाही. सदर लेखकाचा तसा दावाही नाही. जर तुमच्या मनात तसं असेल तर त्याला माझा ईलाज नाही. मात्र जे तुमच्या मनात आहे, ते माझ्या मनात नाही. बाकी, 'बुडती हे जन न देखवे डोळा, म्हणोनी कळवळा येत असे' या न्यायाने हे लिखाण झालं आहे. ई टीव्हीत नसलेल्या संपादकावरून व्यक्तींमध्ये असलेल्या प्रवृत्तींवर हे लिखाण केलेलं आहे. त्यामुळे कुणीही व्यक्तीगत इमोशनल व्हायची गरज नाही. ( सगळे इतके इमोशनल असते, तर हा ब्लॉगही लिहावा लागला नसता. असो. )  नाही तरी आपल्या ब्लॉगची कॅचलाईन TROUTH ONLY ही आहेच. सत्याच्या मार्गावरूनच हा ब्लॉग जात आहे. हे वेगळं सांगण्याची गरज नाही.
प्रत्येक क्षेत्रातच चांगल्या-वाईट प्रवृत्ती ( व्यक्ती शब्द वापरलेला नाही, हे आपल्या लक्षात आलंच असेल. ) असतातच. त्याला मीडियाही अपवाद नाही. लाईटच्या झगमगाटात असलेलं हे क्षेत्रही त्यापासून दूर नाही. मेकअप थोडा खरवडला तरी याचा खरा चेहरा समोर येतो. मी पण थोडा मेकअप खरवडला आहे. थोडाच....

Wednesday, January 23, 2013

शिवसेनाप्रमुखांशिवाय, २३ जानेवारी !




२३ जानेवारी आमच्या शिवसेनाप्रमुखांचा जन्मदिवस. मात्र शिवसेनाप्रमुखांशिवाय आलेली ही पहिली २३ जानेवारी आहे. सुभाषचंद्र बोस यांची आजच्याच दिवशी जयंती असते. दोन वाघांचा जन्मदिवस एकच असणे हा ही विलक्षण योगायोग म्हणावा लागेल. १७ नोव्हेंबरला शिवसेनाप्रमुखांचं महापरिनिर्वाण झालं. या जगात देवानाही मरण चुकलं नाही. मात्र शिवसेनाप्रमुख आपल्यात नाहीत, यावर विश्वास ठेवायला मन तयार होत नाही. शिवसेनाप्रमुखांना निरोप देण्यासाठी उसळलेल्या सागराचा मी ही एक थेंब होतो. ज्या शिवतीर्थावर माझ्या दैवताची भाषणं मी ऐकली, त्याच शिवतीर्थावर त्यांना निरोप द्यावा लागला. चितेच्या ज्वाला विझत आल्या तरी माझ्या सारखे शेकडो शिवसैनिक शिवतीर्थावरच बसून होते. धगधगणारी ती चिता पाहत असताना शिवसेनाप्रमुखांच्या भाषणातील विचारांचे अंगार कानात गुंजत होते. पोकळी म्हणजे काय याचा खरा अर्थ या वेळी लक्षात आला. जगभरातल्या माध्यमांनी या सर्वांची घेतलेली दखल शिवसेनाप्रमुखांची महती सांगण्यासाठी पुरेसा आहे.

शिवसेनाप्रमुखांच्या विचारांकडे सगळ्या देशाचं लक्ष असायचं. कारण हिंदूंचा एकमेव हिंदूहृदयसम्राट म्हणजे शिवसेनाप्रमुखच. कारण देशातल्या धर्मनिरपेक्षतेनं इथल्या हिंदूंना मुर्दाड, भ्याड, मार खाणारा बनवलं होतं. या भारत भूमीत हिंदूंचं स्फूलिंग चेतवणारे दोनच वीर जन्माले आले. पहिले छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे. महाराष्ट्राच्या भूमीतच त्यांनी घडवलेला इतिहास जगाच्या कानाकोप-यात पोहोचला. छत्रपती शिवाजी महाराजांमुळे मोघल, आदिलशाही या इस्लामी राजवटींना धूळ चाखावी लागली. शिवाजी महाराजांमुळेच देशात हिंदू धर्म टिकला. नसता आज या भूमीवर सगळेच डोक्यावर गोल टोप्या घालून फिरले असते. टोप्यांबरोबर बोनस म्हणजे सुंता ही झाली असती. मात्र शिवाजी महाराजांनी इस्लामी राजवटींना टक्कर देत हिंदवी स्वराज्य निर्माण केलं.

छत्रपती शिवाजी महाराजांनंतरची इंग्रजांची राजवट आणि स्वातंत्र्यानंतर देशात सत्तेत आलेली काँग्रेस यांनीही हिंदूंचं खच्चीकरणच केलं. धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली मुसलमानांच्या दाढया कुरवाळून देशाची सुरक्षा धोक्यात टाकली. काँग्रेसच्या या कृतीवर बोलणारा एकही नेता देशात नव्हता. मात्र शिवसेनाप्रमुखांच्या रूपाने हिंदूंना नेता मिळाला. छदमी धर्मनिरपेक्ष नेते, पाकधार्जिणे मुस्लिम, दहशतवादी, पाकिस्तानी नेते या सर्वांना फटकावणारा एकच आवाज होता, तो फक्त शिवसेनाप्रमुखांचाच. अमरनाथ यात्रा उधळण्याची धमकी देणा-या दहशतवाद्यांनाही धाक होता तो शिवसेनाप्रमुखांचाच. अमरनाथ यात्रा उधळली तर मुंबईतून एकही मुस्लिम हज यात्रेला जावू देणार नाही, असा दम दिल्यानंतर सगळे दहशतवादी सुतासारखे ( सुंता सारखे नव्हे ) सरळ झाले होते.

एमआयएम या पक्षाच्या नेत्यांची वक्तव्यं सध्या चर्चेत आहेत. अर्थात शिवसेनाप्रमुख जर असते तर त्यांनी एमआयएमचा खास ठाकरी शैलीत समाचार घेतला असता. "कोण तो बकरूद्दीन की अकबरूद्दीन, हा लांडा फार बडबड करतोय. या देशात रहायचं असेल तर नीट रहा. नसता पाकिस्तानची वाट धर'', असं शिवसेनाप्रमुखांनी सुनावलं असतं.

जातपात न मानणारे शिवसेनाप्रमुख, सामान्यांना सत्तेत बसवणारे शिवसेनाप्रमुख अशा कितीतरी रुपातले शिवसेनाप्रमुख अनेकांना भेटले. त्यांनी अनकांचं जीवन घडवलं. शिवसेनाप्रमुख म्हणजे या देशातल्या सामान्यांचा आवाज होते. सामान्यांच्या व्यथा त्यांच्या भाषणात असायच्या. सामान्यांच्या मनात भ्रष्ट राजकारणी, दहशतवादी, जातीयवादी आणि दंगलखोर मुस्लीमांच्या विरोधात असणा-या भावना शिवसेनाप्रमुखांच्या ठाकरी भाषेतून व्यक्त व्हायच्या. सणासुदीच्या दिवशी सामना वाचताना, शिवसेनाप्रमुखांचा शुभेच्छा संदेशाची आठवण येते. गुरूपौर्णिमा, २३ जानेवारी या दिवशी शिवसेनाप्रमुखांची शिवसैनिकांना हात दाखवणारी प्रतिमा आठवते. हीच प्रतिमा, शिवसेनाप्रमुखांचा विचार माझ्या सारख्या लाखो शिवसैनिकांच्या मनात जतन आहेत. त्यामुळेच देहरूपाने जरी शिवसेनाप्रमुख आपल्यात नसले तरी त्यांच्या विचारांनी ते आपल्यातच आहेत...आपल्यातच आहेत...

Thursday, October 4, 2012

अभंग - न्यूजरूम माझी पंढरी, बातमी विठ्ठल !

प्रिय वाचकांनो, मागील आठवड्यात 'तुकाराम' चित्रपट पाहिला. स्टार प्रवाहवर, ( हे चॅनेल चांगला चित्रपट असेल तरच पाहिलं जातं. ) या चित्रपटात संतू तेली  हे पात्र होतं. लहानपणी सगळ्याच संतोष नावाच्या मुलाला संत्या म्हणतात. काहींना संतूही म्हणतात. त्याला मी अपवाद नाही. त्याच न्यायाने मलाही अभंग सुचला. तुकारामांनी संतू तेलीला त्याच्या आजूबाजूच्या घटनांमध्ये देव पाहून अभंग लिहण्याचा सल्ला दिला. मला तो सल्ला आवडला. आणि पहा कसा अभंग तयार झाला. पत्रकारितेवरचा हा अभंग. वाचा आणि कळवा. कळकळीने.
------------------------------------------------------------------------------------------------------------

न्यूजरूम ही माझी पंढरी !
बातमी असे माझा विठ्ठल  !
ब्रेकिंग न्यूज खल उडवी दाणादाण  !
त्याप्रसंगी बुलेटिन प्रोड्युसर अर्धा गतप्राण  !
न्यूजरूमच्या गाभा-यात करती काम नारी - नर  !
काही अंग मोडून करती काम  !
तर काही हुशार करती कामाचा देखावा  !
मात्र चेह-यावर भार जणू सगळी पृथ्वी उचलल्याचा  !
हे वारकरी चोराच्या आळंदीचे ओळखावे  !

इनपूट - आऊटपूट देते बातमी करून काथ्याकूट  !
शनिवार - रविवार फिचरचे मेतकूट  !
मोकळा श्वास घ्यायला मिळे फुरसत  !
काही नाईट शिफ्टमध्ये करती बातमीरूपी विठ्ठलाची भक्ती  !
त्यांनी केलेले पॅकेज ठरती मॉर्निंग शिफ्टची शक्ती  !

वाहिनीवर चर्चा, फोनो, LIVE होती तिरीमिरीत  !
बातमी सादर करणा-या अँकरमध्ये पहावा विठ्ठल  !
TRPचे फळ मिळवण्यासाठी करावे काम  !
निष्काम कर्मयोग्याचे हे क्षेत्र नव्हे  !

करोनिया गट, भक्कम करावी तटबंदी  !
विरोधकांची उडवावी दाणादाण  !
बडव्यांच्या जवळ जाऊन, साध्य करावे इप्सित  !
विठ्ठलाचा साक्षात्कार झाल्याचा तो भास  !

कधी आरंभ नव्या दिंडीचा  !
तर कधी समाप्ती सप्ताहाची  !
शाश्वत अश्वत्थामा कुणी इथे नसे  !

काही वारक-यांना कॅन्टीनमध्ये दिसे विठ्ठल  !
तेथेच चाले त्यांचे गप्पा, प्रवचन आणि कीर्तन  !
अल्प काम करून, जमवावी मार्केटिंगची  हातोटी  !
नसता हातोटी, ख-या कामाचीही होते खोटी  !

काही हुशार ओळखून वा-याची दिशा  !
बदल घडवून, बदली स्वत:ची ग्रहदिशा  !
हे कसब सकळांनी शिकावे  !
कार्यकौशल्यापेक्षा महत्तवाचे हे गुण  !
सांगत असे संतू पत्रकार घ्यावे शिकून  !

Friday, September 21, 2012

गणेशोत्सव : संभाजीनगर टू मुंबई व्हाया हैदराबाद

वरील शिर्षक वाचून चाणाक्ष वाचकांनी हा लेख तीन शहरातल्या गणेशोत्सवावर आहे, हे ओळखलं असेलच. ( अर्थात ओळखू येऊ नये, इतकं ते अवघडही नव्हतं. ) गणेशोत्सवाचे दहा दिवस म्हणजे भक्तीचा अनोखा उत्सव. आपल्या लाडक्या दैवताच्या भक्तीत भक्त या  काळात दंग होतात. संभाजीनगरला माझ्या लहानपणापासून गणपतीचं आगमन होतं. गणपतीच्या आरतीसाठी फुलं आणि दुर्वा आणण्यातला आनंद आणि उत्साह अवर्णनीय असाच असायचा. माझ्या लहानपणी संभाजीनगरला गणेशोत्सवात मेळे चांगलेच भरायचे. अर्थात तेव्हा मेळे शेवटच्या घटका मोजत होते. आता तर बहुतेक मेळे हा प्रकारच बंद पडल्यात जमा आहे. मी स्वत: सातवीत असताना तर माझा लहाना भाऊ पाचवीत असताना या मेळ्यात सहभागी झालो होतो. या मेळ्यांमध्ये गाण्यांच्या माध्यमातून सामाजिक संदेश दिला जायचा. या माध्यमातून माझं रंगभूमीवर पदार्पण झालं. मग काही शालेय नाटकांमध्ये काम केल्यानंतर त्याचा शेवटही झाला. मात्र माझा भाऊ रवींद्र याने मेळ्यात आलेल्या स्टेज डेअरिंगचा फायदा घेत शालेय व महाविद्यालयीन आयुष्यात वक्तृत्व आणि वाद-विवादाच्या क्षेत्रात चांगलंच नाव कमावलं. मेळा, वक्तृत्व आणि आता वकिली या मार्गाने त्याचा प्रवास झाला.
गणेशोत्सवाच्या काळात देखावे पाहण्यासाठी आई-वडिलांबरोबर जाण्याची गंमतच निराळी होती. शहागंज मधली गणेशोत्सवाची लाईटिंग पाहण्यासाठी गर्दी व्हायची. गुलमंडीवरही आकर्षक लाईटिंग असायची. गुलमंडीवर गेल्यावर उत्तम मिठाई भांडारमधली इम्रती खाल्ल्याशिवाय पाय निघायचा नाही.
लहानपणी केबल वाहिन्या नसल्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात गल्लीत व्हिडीओवरील चित्रपट पाहण्यासाठी मोठी गर्दी व्हायची. नगिना, त्रिदेव, तिरंगा, राम लखन, अशी ही बनवाबनवी असे अनेक चित्रपट तेव्हा तुफान जल्लोषात पाहिले.
शालेय जीवनानंतर अकरावीत गेल्यावर मी आमच्या भागातल्या सर्वोदय गणेश मंडळाचा कार्यकर्ता झालो. हे 1994 हे वर्ष होतं. त्यावेळी आम्ही घरोघरी जावून वर्गणी गोळा केली. मंडळाला स्वत:चं झांज आणि ढोल पथक स्थापन करायचं होतं. मात्र जमा झालेली वर्गणी आणि होणारा एकूण खर्च यांचा काही मेळ बसत नव्हता. त्यावर आमची माथापच्ची सुरू होती. यामुळे वैतागेलेला आमचा एक सहकारी गुलचंद याने 'काय ती झांज, अन काय ते धंदे', असा अफलातून डायलॉग मारला. आणि या डायलॉगमुळे तणाव नाहीसा झाला आणि सगळेच हसायला लागले. आता तर गुलचंदचा 1994 मधला डायलॉग दरवर्षी आठवला जातो. मंडळातले सगळेच जुने सहकारी म्हणजेच विलास गायकवाड, सुरेश गायकवाड, राजू शिंदे, गजानन लंबे, किरण हडदगुणे, सतीष निकम, बबलू त्रिवेदी आताही संभाजीनगरमध्ये गणेशोत्सवात दंग झाले आहेत. संभाजीनगरात जल्लोषात निघणारी विसर्जन मिरवणूक अजूनही स्मरणात आहे.
2003 मध्ये नोकरीच्या निमीत्ताने हैदराबादला गेलो. तिथंही मोठ्या धडाक्यात गणेशोत्सव साजरा होतो. रामोजी फिल्म सिटीतल्या ई टीव्हीमध्ये तेव्हा गणेशोत्सव होत नव्हता. 2004 मध्ये ई टीव्ही मराठी प्रोग्रामींगच्या समीर भोळे, रघुनंदन बर्वे, राज साळोखे, विजय गालफाडे अर्थात मीही होतोच. यांच्या पुढाकाराने फिल्मसिटीतल्या आलमपनाहमध्ये कोजागिरीच्या दिवशी चांदरात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. तेव्हा मी प्रोग्रामींग डिपार्टमेंटमध्ये होतो. त्यानंतर गणेशोत्सवाच्या ई टीव्हीच्या न्यूज डेस्कवर गणेश महाराज विराजमान झाले. विसर्जनानंतर आलमपनाहमध्ये पुन्हा कार्यक्रम ठेवण्यात आला. सर्व सहका-यांनी हिंदी - मराठी गीतांवर तुफान डान्स केला. या कार्यक्रमानंतर एका महिन्यात माझी न्यूज डिपार्टमेंटमध्ये बदली झाली. ही सर्व गणेशाची कृपा, असं मत सर्व सहका-यांनी व्यक्त केलं. त्यानंतरचा 2005 आणि 2006चा गणेशोत्सव तर कधीच विसरणार नाही, असा झाला. या दोन्ही वर्षी सगळ्या सहका-यांच्या केलेल्या नकला आणि मारलेले 'मार्मिक पंच' अजूनही लक्षात आहेत. गणेशोत्सवाच्या काळात डेस्कवर मोठा उत्साह असायचा सकाळ - संध्याकाळ आरती चुकायची नाही. सजावट करण्यासाठीही सहका-यांचा उत्साह असायचा. गणेशोत्सवाच्या काळात माझं नकला करण्यासाठीचं स्क्रिप्टींग सुरू असायचं. आणि मग कार्यक्रमाच्या दिवशी दणादण फटाके फुटायचे.
कार्यक्रमाचा शेवट हा सामूहिक नृत्यानं व्हायचा. त्याची तर सगळेच वाट बघायचे. त्यात एकेकाचं पदलालित्य म्हणजे अफलातून असंच असायचं. 2007चा गणेशोत्सव अमरावतीत साजरा झाला. बातमी आणि गणेशोत्सव दोन्हीही एकाच वेळी झाले.

2008 पासून मुंबईतल्या गणेशोत्सवात सहभागी होण्याचं भाग्य मिळालं. झी 24 तासच्या ऑफिसमध्ये दरवर्षी गणेश महाराजांचं आगमन होतं. अर्थात ही मुंबई आहे. त्यामुळे इथं सगळं कसं फास्ट असतं. इथं हैदराबादसारखा दहा दिवसांचा गणपती नसतो. इथं आपला दीड दिवसांपासून ते तीन, चार, पाच दिवसांचे गणपती असतात. अर्थात उत्साहात कुठेही कमतरता नसते. मात्र आता बाप्पा आमचा उत्साह जिवंत तरी राहणार की नाही, अशी शंका येतेय. देशात वाढत असलेला इस्लामी दहशतवाद तुझ्या भक्तीच्या आड येत आहे. तुझ्या भक्तीत दंग असताना दहशतवादी त्यांचा डाव तर साधणार नाही ना ? अशी भीती वाटत राहते. देवा तुला माहितच आहे की ज्या देशात आम्ही राहतो तो बहुसंख्य हिंदूंचा देश आहे. मात्र हा बहुसंख्य हिंदूंचा देश धर्मनिरपेक्ष असा आहे बरं का. आता जगात 'इनोसेन्स'च्या नावावरून एका जमातीचा जो काही 'नॉनसेन्स' सुरू आहे त्यांना जरा सुबुद्धी देरे बाप्पा. आता या लोकांना कोणी अभिव्यक्ती स्वातंत्र्याची व्याख्या सांगणार नाहीत. बाप्पा तुला आठवतच असेल की, एक हुसेन नावाच्या चित्रकाराने हिंदू देवींची आक्षेपार्ह चित्रं काढली होती. त्यावर हिंदू संघटनांनी आवाज उठवल्यावर अभिव्यक्ती स्वातंत्र्यांच्या नावाने गळे काढण्यात आले होते. मात्र आता 'इनोसेन्स'साठी कसं कुणीच आपल्या धर्मनिरपेक्ष देशात उभं रहात नाही. या चित्रपटावर तर बंदीही टाकण्याची घोषणा करण्यात आली आहे. बाप्पा संकटं फार आहेत.
लेखाचं शिर्षक आणि शेवट थोडं विसंगत आहे. मात्र बाप्पा चुकलं-माकलं माफ कर.

Saturday, August 11, 2012

देशातले मुस्लिम भारतीय होतील का ?


मुंबईतल्या रस्त्यांवर पाकिस्तानप्रमाणे धर्मांध मुस्लिम उतरल्याचं चित्र पुन्हा एकदा दिसलं. धर्मांध मुस्लिमांनी थेट पत्रकार आणि पोलिसांवरच हल्ला चढवला. या हल्ल्यात जवळपास पन्नास पोलीस जखमी झाले. आसाम आणि म्यानमारमधल्या हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी हजारो मुस्लिम आझाद मैदानात जमा झाले होते. मात्र त्यांना फक्त निषेधच करायचा होता, असं नव्हतं. त्यांच्या हिंसक कृतीतून ते स्पष्ट झालं. या राज्यात पोलीस मुस्लिमांसमोर नांग्या टाकतात, हेच पुन्हा एकदा स्पष्ट झालं. भिवंडीत दोन पोलिसांची निर्घृणपणे हत्या झाली होती. आताही सुमारे पन्नास पोलीस मार खात होते. यामुळे आगामी काळात पोलिसांचं मनोबल कायम राहिल का ? मनोबल खचलेले पोलीस धर्मांध मुस्लिमांचा सामना कसा करणार ? असा सवाल या निमीत्तानं निर्माण होत आहे.

आसाममधल्या हिंसाचाराचा मुस्लिम इतका बाऊ का करत आहेत ? देशभरात आसामच्या निमित्तानं मुस्लिम रस्त्यावर उतरत आहेत. बांग्लादेशमधून आलेल्या मुस्लिम घुसखोरांमुळे देशाच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या मुस्लिम घुसखोरांमुळे तिथले बोडो आदिवासी अल्पसंख्यक होत चालले आहेत. त्यामुळे त्यांचा या घुसखोरांच्या विरोधात रोष आहे. हे घुसखोरही त्यांच्या अधिकारांवर अतिक्रमण करत आहेत. बोडो आदिवासींवर हल्ले करत आहेत. या गोष्टींकडे देशभरातले मुस्लिम का कानाडोळा करत आहेत ? कारण त्यांना देश किंवा बोडो आदिवासी यांच्याशी काहीही देणं-घेणं नाही. त्यांना फक्त त्यांची मुस्लिम लोकसंख्या वाढवायची आहे. या देशातले मुस्लिम हा देश मानायलाच तयार नाहीत. 'हस के लिया पाकिस्तान, छिन के लेंगे हिंदुस्तान' ही धर्मांध मुस्लिमांची घोषणा त्यांचे ना'पाक' इरादे स्पष्ट करण्यासाठी पुरेशी आहे.


मागील आठवड्यातच संभाजीनगरमध्येही जिल्हाधिकारी कार्यालयावर पाच हजार मुस्लिमांनी मोर्चा काढला होता. पाकिस्तानातून आसाममध्ये आलेल्या त्यांच्या 'भाई'बंदांसाठी मुस्लिम वस्त्यांमधून निधी गोळा केला जात आहे. आसाममधल्या नेभळट सरकारनेही आसू संघटनेबरोबर 1980च्या दशकात केलेला करार प्रामाणिकपणे पाळला नाही. 25 जून 1971 नंतर घुसखोरी केलेल्या सर्व बांगलादेशींची हकालपट्टी करण्याचा करार कधीच पाळला गेला नाही. काँग्रेसच्या या नाकर्तेपणाची किंमत आसाममधल्या नागरिकांसह देशातल्या जनतेलाही चुकती करावी लागत आहे. अनेक बांगलादेशी दहशतवादी कारवायांमध्येही सामील असल्याचं स्पष्ट झालं आहे.
मुस्लिमांना हा देश, इथली घटना याच्याशी काहीही कर्तव्य नाही. कारण मुस्लिम कोणताही देश मानत नाहीत. ते वंदे मातरमही मान्य करत नाही, या मागेही हेच कारण आहे. कारण त्यांना फक्त इस्लामीच देश मान्य असतो. परिणामी भारतात दहशतवादी कारवाया घडवणं, घुसखोरी करणं, मुस्लिमांचा टक्का वाढवणं यावर त्यांचं लक्ष आहे. जर अशाच प्रकारे मुस्लिम लोकसंख्या वाढत राहिली तर एके दिवशी लोकसभेत 272 मुस्लिम खासदार निवडून जातील. त्या दिवशी त्यांनी देशाची घटना बदलून, भारत पाकिस्तानात सामील केला तरी कोणालाही नवल वाटणार नाही.
बहुधा काँग्रेसच्या नेत्यांना याची जाणिव आधीच झालेली असावी. त्यामुळेच इफ्तार पार्ट्यांमध्ये ते आतापासूनच गोल टोप्या घालून प्रॅक्टीस करत असावेत. अर्थात काँग्रेस नेत्यांची वैचारिक सुंता झाल्याविषयीही कुणाच्या मनात शंका नाही. बाकीची सुंता इस्लामी राजवट आल्यावर ते करतीलच याची अखिल धर्मनिरपेक्षतावाद्यांना खात्री आहे. देशात कशाही प्रकारे मुस्लिमांची लोकसंख्या वाढवण्यासाठी अनेक प्रयत्न सुरू आहेत. 'लव्ह जेहाद'च्या माध्यमातून हिंदू तरूणींना मुस्लिम तरूण जाळ्यात फासत आहेत. त्यांचं धर्मांतर करून त्यांच्याकडून दहशतवादी कृत्य करून घेतली जात आहेत. केरळमधल्या राज्य सरकारनेच ही बाब कबूल केली आहे. गरिबांनाही पैशाचं आमिष दाखवून त्यांना मुस्लिम केल्याच्या घटना घडत आहेत.
या देशाची फाळणीच धर्माच्या आधारावर झालेली आहे. 'जो पर्यंत पाकिस्तानातला शेवटचा हिंदू भारतात येत नाही, आणि भारतातील शेवटचा मुस्लिम पाकिस्तानात जात नाही तो पर्यंत फाळणीला मान्यता देऊ नये', असं घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुचवलं होतं. मात्र या देशाचे नादान महात्मे ज्यांना त्यांचं महात्मापण जपायचं होतं त्यांनी राम - रहिम हे भाऊ आहेत, या नादानपणात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या
इशा-याकडे दुर्लक्ष केलं. परिणामी आज आता पुन्हा एकदा देशातली मुस्लिमांची संख्या पाकिस्तानपेक्षा जास्त वाढली आहे. ही पुन्हा दुस-या फाळणीची तर लक्षणं नाहीत ना ?